May 17, 2026
Home Page 275
मुक्त संवाद

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग

आजची पिढी संघर्षावर मात करण्याचे बळ अंगी आणण्यापेक्षा, ताण-तणावाचा मुकाबला करण्यासाठी मनाची एकाग्रता व धारिष्ट्य याचा आधार घेण्याऐवजी ड्रिंक, ड्रग्ज, पब, पार्ट्या यामध्ये स्वत:ला बुडवून
विशेष संपादकीय

कुपनलिका… जीवसृष्टीला संपवणारे तंत्रज्ञान

कुपनलिका…घातक तंत्रज्ञान! जमिनीत मुरणारे पाणी केवळ दहा टक्के असताना, मानव आपल्या उपयोगासाठी जे पाणी वापरतो त्यातील सत्तर टक्के पाणी हे जमिनीतून उपसत आहे. याचा परिणाम
काय चाललयं अवतीभवती

जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा

अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे
मुक्त संवाद

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दासही
सत्ता संघर्ष

अँग्री यंग मॅन…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे प्रथमच कमळ फुलले, त्यामागे अनेकांचे हात आहेत, पण भाजपचे लढाऊ नेते आमदार नितेश राणे यांची कल्पकता, मेहनत, आखणी, स्ट्रटेजी ही सर्व आश्चर्यकारक
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नागाच्या फण्या सारखे दिसणारे हे नाजूक फुल

नागमणी (Ariopsis peltata) खडकतेरी किंवा एक पान भाजी नागाच्या फण्या सारखे दिसणारे हे नाजूक फुल काढण्याची इच्छा भरपूर वर्ष होती… शेवटी योग जुळून आला.. सदाहरित
काय चाललयं अवतीभवती

प्रीपेड मीटर्सला विरोध का ?

प्रीपेड मीटर्स – ठळक मुद्दे प्रीपेड मीटर्स लावल्यानंतर महावितरण कंपनी मधील अकाऊंट व बिलिंग विभागाशी संबंधित २०,००० रोजगार कायमचे कमी होणार आहेत. पुढेही कायमस्वरूपी रोजगार
मुक्त संवाद

बोन्साय !!!

बोन्साय !!! पर्यावरण या चक्रव्यूहात अडकून गेलो. तो वटवृक्ष….. बुजुर्गपासून ते हुंदडणाऱ्या तरुणांना, पारंब्यांना लोंबकळणाऱ्या चिल्या पिल्यांना, बाया बापड्यांना, ऊन वारा पाऊस झेलताना साऱ्या मुळाना
विशेष संपादकीय

आरोग्य विमा धारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

आरोग्य विमा सेवा क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके भरपूर हप्त्याचा विमा घेऊनही वाजवी सोयी सुविधा न मिळण्याचा, दप्तर दिरंगाईचा, मनस्ताप विमा धारकांना होत होता. त्यात विमा
गप्पा-टप्पा फोटो फिचर

कुण्या गावचं आलं पाखरू….

वरील ओळ वाचून सामान्य लोकांना सिनेमातलं गाणं आठवतं आणि पक्षी निरीक्षकांना मात्र एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आलेले पक्षी आठवतात. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार काही
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406