May 17, 2026
Home Page 274
मुक्त संवाद

मानवी नात्यांचा नव्याने शोध घेणारी लेखिका

एक स्त्री लेखिका म्हणून स्त्रीवादीपणाचा कोणताही मुखवटा न लावता लेखिका सुनिता ओगले यांचे लेखन सुस्पष्ट मानवतावादी भूमिका घेत केलेले विवेकनिष्ठ असे जोरकस व प्रभावी झाले
सत्ता संघर्ष

परीक्षांच्या विश्वासार्हतेला तडा

नीट परीक्षेला २४ लाख, उत्तर प्रदेशात पोलीस भरतील ५० लाख, बिहारमधील पोलीस भरतीला ६ लाख, यूजीसी नेटला २ लाख, अशा विविध प्रवेश परीक्षांच्या उमेदवारांची संख्या
मुक्त संवाद

प्रियकरानेच प्रेयसीला दिले देहविक्री दलालांच्या ताब्यात !

ज्या खलाशाच्या प्रेमाखातर त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी तनिषाने त्याच्या एका शब्दाला मान देऊन जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घातली; त्याच खलाशाने तनिषाला क्रूर भावनेने
कविता

सुखाचा पाऊस आलाच नाही

सुखाचा पाऊस आलाच नाही दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडासमृद्धी महामार्गात काय गेलापैशाची लॉटरी लागलीआणि सुबत्तेचा पाऊस पडलाघर गाडी चैनीच्या सुखोपयोगीवस्तूंची हौसमौज करण्यातसारा पैसा आला तसा
काय चाललयं अवतीभवती

जमातवादाचा मुकाबला करण्यासाठी साने गुरुजी पुन्हा समजून घेणे आवश्यक

कणकवली – साने गुरुजींच्या नावाने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी वाचनालये, शाळा, उद्याने, रस्ते आहेत. परंतु साने गुरुजींचे अजरामर पुस्तक श्यामची आई व त्यावर निघालेला चित्रपट या
पर्यटन फोटो फिचर

देवभूमीचा प्रवास

केरळला ‘देवभूमी’ ( God’s Own Country) का म्हणतात याचा पुरेपूर प्रत्यय तिथले निसर्गसौंदर्य पाहून आला. खरेच दाट, आकाशाला स्पर्श करणारी, हिरवीगार जंगले, स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

काही विशिष्ट भागातच पाऊस पडतो. कारण काय ?

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल ?

यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनामध्ये वसुंधरा काशीकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
कविता

एक आठवण

एक आठवण आठवते मला तीआज ही अशाच एका सांजवेळीमेघदूताबरोबर आली होतीलखलख बिजलीसहहळूवारपणे पुढे सरकतगाव शिवाराच्या वेशीवर एक आगळा सुगंध दरवळततिच्या येण्याची चाहूल देऊन गेला सरसर
काय चाललयं अवतीभवती

समाज साहित्य प्रतिष्ठान ही महाराष्ट्राची साहित्य चळवळ व्हावी

कणकवली – मालवण एकेकाळी कोल्हापूर संस्थानाचा भाग होता आणि शाहू महाराजांचा वारसा या भूमीला आहे. त्यामुळे मालवण येथे समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करणे हा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406