नवी दिल्ली – पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज म्हणून किमान 50 स्थळे निवडून विकसित केली जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन
सध्या अनेक पुस्तकी पंडित गुरू आहेत, पण ते आत्मज्ञानी असतील, तरच ते खरे गुरू अन्यथा ते केवळ पंडित आहेत. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्मरूपी गुरूंचे स्मरण सतत
सद्गुरुंनी दिलेल्या सोहम मंत्राशी एकरुपता साधायची आहे. त्याच्यात रममान व्हायचे आहे. सद्गुरुंच्या सोहमच्या श्वासात आपला श्वास जेव्हा मिळेल तेव्हा आपणासही साम्यतेची अनुभुती येईल. या अनुभुतीतून,
ऑक्सफॅम (Rights Group Oxfam International)ही संस्था जगभरातील वाढत्या गरीबी, विषमतेकडे आणि संपत्तीच्या अमानुष केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आहे. यावर्षीच्या स्विर्झलॅड येथील दावोस याठिकाणी होणाऱ्या जागतिक आर्थिक
पंचगंगेच्या काठावर वसलेलं वडणगे ही दक्षिण करवीर काशी, सधन गाव अशी वडणगेची नानापरीने जिल्ह्यात ओळख. राजकीय, सामाजीक, कला, क्रीडा, सांस्कृतिक समृध्द म्हणूनही गावची ओळख. अनेक
आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत
नाचणीचा वापर जितका चांगला तितके आरोग्य चांगले हे समीकरण या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त घरात लागू करायला हरकत नसावी. नाचणीचा वापर वाढला तर सर्वांनाच फायदा होणार
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406