May 19, 2026
Home Page 403
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन राहुरी – येथील महात्मा फुले विद्यापीठात २० ते २२ डिसेंबर, २०२२ दरम्यान कुलगुरु डॉ. पी. जी.
चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यदायी पेरु…

आरोग्यदायी पेरु पेरुमध्ये कोणते घटक आहेत ? त्यामुळे कोणते फायदे होतात ? आरोग्यासाठी याचा लाभ कसा होतो ? पेरू खाण्याचे फायदे जाणून घ्या स्मिता पाटील
काय चाललयं अवतीभवती

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी (ता.वाळवा जि. सांगली) यांचे वतीने देण्यात येणारे २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022   महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्यावतीने दिले जाणारे 2022 या वर्षीचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.
संशोधन आणि तंत्रज्ञान

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाची जोड फायदेशीर

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर- टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन मुंबई – टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की स्तनांच्या
काय चाललयं अवतीभवती पर्यटन

पर्यटन मंत्रालयाकडून बहुभाषी पर्यटक माहिती हेल्पलाइनची स्थापना

पर्यटन मंत्रालयाने 10 आंतरराष्ट्रीय भाषांसह 12 भाषांमध्ये 24 तास चालणाऱ्या बहुभाषी पर्यटक माहिती-हेल्पलाइनची स्थापना केली आहे: जी. किशन रेड्डी नवी दिल्‍ली – पर्यटकांची सुरक्षा आणि
विश्वाचे आर्त

जीवन कशासाठी हे समजले तरच संसार सुखी

संसारात अनेक संकटे येत असतात. म्हणून संसार सोडायचा नसतो. कारण संसार हा होत असतो. संकटांना भिऊन काहीजण आत्महत्या करतात. जीवन संपवणे हा टोकाचा निर्णय घेण्या
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

नका रे फिरवू आदिवासींच्या पोटावर जेसीबी…

बांधणसाठी धरणे सत्याग्रह गाळ उपसा करताना स्थानिकांची उपजिविकेची साधने नष्ट होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाची उपजिविका मासेमारीवर चालते. हे विचारात
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एम्सच्या धर्तीवर लवकरच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – पंतप्रधान

नवव्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र स्थापन केले
विश्वाचे आर्त

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

सध्याचा काळ बदलला आहे, असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत, असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला आज जगात फारशी किंमत नाही,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406