May 20, 2026
Home Page 407
मुक्त संवाद स्पर्धा परीक्षा, शिक्षण

माझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉ. लबडे यांनी कोत्तापल्ले सरांची सांगितलेली ही
काय चाललयं अवतीभवती

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर

विजय जावळे यांच्या “लेकमात” कादंबरीला पुरस्कार इचलकरंजी – येथील इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2022 सालचा लक्ष्मण कांबळे स्मृती संस्कृती कांदबरी पुरस्कार जाहीर करण्यात आला
चलचित्र मुक्त संवाद

थंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…

थंडीत त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहरा रुक्ष वाटू लागतो. यासाठी हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते. त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला
काय चाललयं अवतीभवती

चला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…

“चला जाणूया नदीला..!” चला जाणूया नदीया अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण होत असून दुसरा टप्पा १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अभियाबद्दल जागृतीसाठी या कार्याची माहिती
काय चाललयं अवतीभवती

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर

कणकवली – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कारासाठी शब्द पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या प्रा. विवेक कडू (पालघर) यांच्या
कविता

सातबारा…

डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांनी लिहिलेला कविता संग्रह “सातबारा” शेतकरी स्त्रीच्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारा आगळा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ
मुक्त संवाद

बोलीचा नाद : डंके की चोट पर

इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत. पण भाषिक आतांकवादाला बळी पडलेली
पर्यटन फोटो फिचर

जयपूरचा ऐतिहासिक ठेवा…

जयपूर राजस्थानमधील एक ऐतिहासिक शहर. या शहरातील विविध वास्तूचे वास्तव छायाचित्रीत केले आहे रुपाली जाधव यांनी… हवा महल… जयपूरच्या गुलाबी शहरामध्ये बडी चौपर येथे स्थित,
विश्वाचे आर्त

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे

स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य काय आहे ? त्या सत्याचा
काय चाललयं अवतीभवती मुक्त संवाद

केवळ आदिवासी व्यक्तींच्याच भूमिका असलेला भारतातील पहिलाच चित्रपट “धाबरी कुरुवी”

“प्रत्येक मानवामध्ये एक कलाकार दडलेला असतो. मी त्यांना कधीही अभिनय करण्यासाठी सांगितले नाही. प्रत्येक दृश्यात, त्यांना जशी प्रीतिक्रिया द्यावीशी वाटली, तशी त्यांनी दिली. कारण, चित्रपटात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406