May 21, 2026
Home Page 434
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

नर्सरीमधून आणलेली रोपे किंवा झाडे बऱ्याचदा जगत नाहीत ? असे का होते ? यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? याबाबत टिप्स जाणून घ्या स्मिता पाटील
काय चाललयं अवतीभवती

अक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी…

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी महोत्सवामध्ये नेताजी पालकर व्यायामशाळाचे पथक विजयी ठरले. दहहंडी फोडतानाचा थरार पाहण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

..हा तर सरकारी दरोडेखोरीचा कायदा

भारतातील आवश्यक वस्तू कायद्यासारखा कायदा जगात अन्य देशात नाही. हा कायदा १९५५ साली आला व पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७६ साली तो संविधानाच्या परिशिष्ट
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोळकेवाडीतील प्रयोगशील उपक्रमांची भूमी

काय झाडी, काय डोंगर दिसायला खूप चांगले वाटतात. मन प्रसन्न होते. पण या डोगरात, या झाडीत राहाणाऱ्या माणसांचे कष्ट अन् दुःख कधी जाणून घेण्याचा प्रयत्न
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तुळशीची काळजी कशी घ्यायची ?

तुळशीची काळजी कशी घ्यायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…
मुक्त संवाद

“एक कैफियत ‘ स्वतंत्र अस्तित्वाचा हुंकार

जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे 1990 च्या नंतर कविता व गझलांमध्ये बदल जाणवू लागले . ती एका गझलमध्ये साचा, ढाचा व वाचा असे तिन्ही अंगाने ती बदलत
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बायोटेक उपक्रमांसाठी 75 ‘अमृत’ अनुदानाची  घोषणा,

स्टार्ट अप्स, उद्योग, शिक्षणक्षेत्र आणि संशोधन मंडळांना एकात्मिक सहकार्यातून सहभागी करुन घेत राबवल्या जाणाऱ्या बायोटेक उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलीत 75
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज पुस्तकातून आदिवासी वैदुंच्या ज्ञानाचे संवर्धन

आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406