September 8, 2024
Home » सांगली

Tag : सांगली

मुक्त संवाद

‘स्व’ च्या शोधातील कविता

बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत...
काय चाललयं अवतीभवती

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व.‌ श्रीमंत खानाजीराव जाधव‌ दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने...
सत्ता संघर्ष

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

बाबासाहेबांचे केवळ चरित्र सांगणे, हे या संग्रहाच्या लेखनामागचे प्रयोजन नाही. त्यांच्या कार्याचे वेगळेपण कथन करणे, त्यांच्या कार्यामागे असलेल्या प्रेरणांचे व तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजून सांगणे आणि...
काय चाललयं अवतीभवती

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ सांगली : जिल्ह्यात पणन हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडच्या वतीने हरभरा...
मुक्त संवाद

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील...
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊 गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

चिमणी का गेली २० मार्च जागतिक चिमणी दिन. या निमित्ताने बर्ड साँग या संस्थेच्यावतीने चिमणी गणना आयोजित करण्यात येते. ही गणना १८ मार्च रोजी करण्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!