कोल्हापूर म्हटले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उमदे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते. श्री अंबाबाई, श्री जोतिबा, गड, किल्ले, जंगल, घाट, वने, धरणे, तांबडा-पांढरा आणि येथील...
पोवारी बोलीइ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्या...
महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर मुंबई – राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास मंगळवारी ( ता. १७ ) मंत्रिमंडळाच्या...
कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
रशियातील लोकनृत्य पाहायला रशियन नसतात, बाहेरचे पर्यटक असतात. मी नंदुरबार पासून देश, विदेशातील गडचिरोलीच्या सिरोंच्यापर्यंतचे आदिवासी पाहिले. ते गरिब, दरिद्री, कष्टकरी आहेत पण ते दुःखी,...
भुजबळांचा मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. पण माध्यमात व समाज माध्यमांवर भुजबळांवर कोणी, केव्हा, काय भ्रष्टाचाराचे आरोप केले, याच्याही क्लिप्स व्हायरल...
कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
मराठी माणसाला मुंबईत ताठमानेने उभे केले, ते शिवसेनाप्रमुखांनीच. आजही मुंबईचे आकर्षण सर्व देशाला आहे. मुंबई हे २४ तास धावणारे महानगर आहे. अहोरात्र या महानगरात खायला-प्यायला...
शाहुवाडी तालुका हा जैविविधतेने समृद्ध असून अनेक नवीन वनस्पतींचा शोध या भागातून लागलेला आहे. पिवळ्या फुलांच्या काटेसावरीचा एकमेव वृक्ष आम्हाला शाहुवाडी तालुक्यात मिळाला आहे. त्याच्या...
प्रश्न – राज्यात थंडीची लाट व लाटसदृश्य स्थिती कोठे जाणवू लागली आहे ? माणिकराव खुळे – संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक नगर उत्तर, जिल्ह्यासहित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406