रायगड म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या महानतेचा आणि शौर्याचा दाखला असून साहस आणि निर्भयतेचे दुसरे नाव आहे – नरेंद्र मोदी नवी दिल्ली – रायगड हा शिवाजी...
श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज (२० जून, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी रायगडावर तिथीप्रमाणे...
पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ३५१ व्या शिवराज्याभिषेकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. भावना पाटोळे मांडलेले विचार… छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक संघर्षांचा...
हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा...
शिवाजी महाराज हा राजा जगावेगळा होता. तो कोणत्याच जातिधर्माचा द्वेष करणारा नव्हता. परधर्माचा आदर करणारा होता. सर्वसमावेशी’ घोरण अंमलात आणणारा द्रष्टा, विवेकी, राजा होता. या...
वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू शकतो अन् अन्य वन्यप्राण्याचे रक्षण...
शिवरायांनी जे काही कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीत गाजवलं त्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, वडील शहाजीराजे भोसले यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे संस्कार मुलांवर असतील,...
अनेक प्रसंग छत्रपती शिवरायांचा दूरदृष्टिकोन, स्त्री पुरूष समानता, स्त्री स्वातंत्र्य, धर्मभावना, आदराची भावना, स्त्रीकडे पाहाण्याचा निकोप दृष्टिकोन स्पष्ट करतात. ‘शिवचरित्रातून काय शिकावे?’ या प्रश्नाचे उत्तर...
मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या...
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406