December 12, 2025
Home » Kolhapur

Kolhapur

मुक्त संवाद

पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव : शब्दांची साधना आणि सहस्त्रचंद्रांचे तेज

सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शक्तीपीठ महामार्ग : विकासाचा मार्ग की निसर्गनाशाचा प्रारंभ ? 

निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न वाटतो. जल, जंगल आणि जमीन...
काय चाललयं अवतीभवती

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार छायाचित्रकार संदेश भंडारे यांना जाहीर

कणकवली, जि. सिंधुदुर्ग – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, पत्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांची निवड करण्यात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रियतेची शक्यता 

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
काय चाललयं अवतीभवती

लेखकांनी भवतालाची नोंद घ्यावी – डॉ. व्ही.एन. शिंदे

कोल्हापूर – जीवनाची सकारात्मकता साहित्यातून यावी. लेखकाचा लेखन धर्म आणि वाचकाचा वाचन धर्म कायम असला पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे तो आतून व्यक्त होतो, काळजातली घुसमट...
मनोरंजन

कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातकोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कारग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट; अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

रेफ्रिजरेटरचा इतिहास !

कडक उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला. अशात उन्हातून आले की, थंड पाणी प्यावेसे वाटतेच. असे कोणी आले की, रेफ्रिजरेटर उघडून थंड पाणी दिले जाते. उन्हाळा सुसह्य...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वैज्ञानिक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज: जी गुरुप्रसाद

कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!