March 15, 2025
Home » Shivaji University » Page 10

Shivaji University

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या...
काय चाललयं अवतीभवती

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन...
मुक्त संवाद

कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक

सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ला महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने… प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कहाणी वाक्प्रचारांची : मराठी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपारीची फुले…

मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं...
काय चाललयं अवतीभवती

संशोधनाला पाठबळ मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून लाखो रुपयांची गुंतवणूक – कुलगुरु शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची...
काय चाललयं अवतीभवती

राजमाता जिजाऊ यांच्यावरील पोवाडा…

शिवाजी विद्यापीठात एम. ए. ( मराठी ) भाग एकच्या स्वागत समारंभ कार्यक्रमामध्ये राजमाता जिजाऊ यांच्यावर शिलादेवी लोंढे पाटील यांनी सादर केलेला पोवाडा…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
मुक्त संवाद

चंदगड बोलीभाषा, माती अन् माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तकः उंबळट

चंदगडी बोलीभाषा, माती आणि माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तक : उंबळट कोल्हापूर येथील कमला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. गोपाळ गावडे लिखित ‘उबळट’ या चंदगडी बोलीभाषेतील पहिल्या व्यक्तिचित्रणात्मक...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

व्हिडिओः शोध काटेमुंढरीचा…

महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या क्षेत्रातील मूलभूत व सर्वंकष प्रयोगांचा वस्तुपाठ ठरलेल्या कादंबरीचा सर्वांगीण शोध घेणारे पुस्तक शोध काटेमुंढरीचा लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे संपादन शिवाजी विद्यापीठातील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!