March 14, 2025
Home » Shivaji University » Page 12

Shivaji University

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

चैतन्याचा झरा… साळुंखे सर !

दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसं आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील  युवकांसाठी रोजगार संधी सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा...
मुक्त संवाद

डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध

ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला धर्मद्रोह केला. धर्ममार्तंडांना त्यांनी आव्हान...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कामत

राज्यातील पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान...
पर्यटन

बीदरचा किल्ला…

बहामनी सुलतान अहमदशाह यांनी बांधलेला हा भव्यदिव्य किल्ला. मध्ययुगीन काळात ही शाही देशातील सर्वात शक्तीशाली सत्ता होती. इ. स. १४२६-३२ दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला....
काय चाललयं अवतीभवती

दरडी का कोसळतात?

२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग...
काय चाललयं अवतीभवती

वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना तर ‘ऋत्विज...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर ‘नॅनो युरिया’चा पर्याय

रासायनिक खतांमुळे हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होऊ नये यासाठी नॅनो युरिया वापर उपयुक्त आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. तसेच...
काय चाललयं अवतीभवती

निमशिरगाव येथे २८ व २९ मे रोजी साहित्य संमेलन

निमशिरगाव येथे लोकसहभागातून गेली २५ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविले जाते आहे. यंदा या संमेलनाचा रौप्यमहोत्सव आहे. यंदाचे संमेलन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय संयोजन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव

कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वत रांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या वनस्पतीला या संशोधकांनी माजी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!