अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर...
मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे नैसर्गिक बेटे आहेत. पहिले अक्षर व अनुस्वांरा व्यतिरिक्त नंतरची दोन अक्षरे अगदी सारखीच आहेत. दुबई नैसर्गिक वाळवंट आहे तर...
जागतिक पातळीवर स्थापत्य अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून तसेच आपले पूर्ण कौशल्य व कल्पनाशक्तीपणाला लाऊन बांधकाम क्षेत्राची प्रगती केली आहे आणि ही प्रगती म्हणजेच बांधकाम क्षेत्राची...
नवी दिल्ली – पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज म्हणून किमान 50 स्थळे निवडून विकसित केली जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन...
देशात पर्यटन विकासासाठी 65 दीपगृह पर्यटन प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. यापैकी पाच प्रकल्प महाराष्ट्रात करण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग...
भेडाघाट जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटरवरील ठिकाण. पर्यटनासाठी एक रमणीय ठिकाण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे या परिसरातील चौसष्ट योगिनी मंदिरे संरक्षित करण्यात आली आहेत. याच परिसरात...
मुळात घाटवाट ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ती पाहण्याची आहे, तेवढीच ऐकण्याची, अनुभवण्याची आणि त्यातील अनुभुती अंगभर, मन व मेंदूभर रुजवण्याचीही गोष्ट आहे. त्या त्या...
कोल्हापूर शहरापासून जवळच गारगोटीरोडवर कळंबा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावाच्या सांडव्यावर डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्याचे हे क्षण… राजेंद्र कृष्णराव...
कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406