सत्तेची स्पर्धा सर्व जगभरात पाहायला मिळत आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अत्याचार, भ्रष्टाचाराच्या घटनांनी पोखरलेल्या...
अनेकजण व्यावसायिक कार्यालयात काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. अशा व्यक्तींनी कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ? व्यक्तींना भेटताना, कार्यालयाच्या बैठकामध्ये कोणती...
केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले दर्शन कादंबरीत घडते. अशोक बेंडखळे...
होळी सर्वांना सुख देऊन जाते या सणामुळे तांड्यात तारुण्य बहरते व काळीसावळी तरुणी जरी असली तरी ती सौंदर्यवती दिसते. त्यामुळे होळीच्या नंतर बंजारा समाजात भरपूर...
🌳 कृषिसमर्पण 🌳 👁 फवारणी करताना अशी घ्या डोळ्यांची काळजी 👁 सतत उन्हात, सुर्याच्या अतिनिल किरणांमध्ये काम केल्यामुळे डोळ्यांच्या विविध व्याधींचा त्रास शेतकर्यांना होतो जसे,...
वृत्तपत्रातून येणारे लिखाण समाज घडवू शकते, परिवर्तन आणू शकते. अध्यात्मातील शब्दांनी गाढव सुद्धा सात्विक होऊ शकते. शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून तसा विचार वृत्तपत्रात आणला तर...
मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा… परसबागेत बेडकांचे संवर्धन करतोय म्हणून चेष्टेचा विषय झालेला मंगेश आज बेडकांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचा संवर्धक म्हणून ओळखू जाऊ लागला...
प्रा. डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाडःमय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जळगाव येथील मराठीचे प्राध्यापक व ज्ञानपिपासू अभ्यासक, प्राचार्य डॉ. किसन महादू पाटील यांचे...
महिला दिनानिमित्त वेंगुर्ले येथील किनाऱ्यावर रविराज चिपकर यांनी तयार केलेले वाळूशिल्प… मोबाईल – 9423511369...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406