May 16, 2026
Home Page 284
मनोरंजन

अरुण पौडवाल स्मृति गौरव पुरस्कार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर

मुंबई: सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा सुप्रसिद्ध गायक, सूत्र संचालक व संगीतकार
सत्ता संघर्ष

माणसांचे माणूसपण अधोरेखित करणारा गोतावळा

गोतावळा या पुस्तकात चौवीस व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ती केवळ व्यक्तिचित्रे आहेत असे नाही तर ती व्यक्तिची भावचित्रे आहेत. त्यांच्यातील माणूसपणाची उंची त्यांनी अधोरेखित केली आहे.
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे साहित्यकृती पुरस्कार जाहीर

डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी या काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व अभग बंग यांच्या या जीवनाचे काय करु?… आणि निवडक या साहित्यकृतीस उत्कृष्ट
विशेष संपादकीय

किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !

भारतातील यशस्वी उद्योग समूहांमध्ये पुण्यातील किर्लोस्कर उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे समूहाचे संस्थापक. त्यांच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्याची धुरा सांभाळली.
मनोरंजन

डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची घोषणा

डॉक फिल्म बाजार 2024 च्या पहिल्या आवृत्तीत  एनएफडीसी  ने डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची केली घोषणा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 (MIFF)सोबत चालणाऱ्या
काय चाललयं अवतीभवती

वळवाच्या सरींची शक्यता

‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला. माणिकराव
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना सांगली : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत सागरेश्वर अभयारण्यात 22 मे (बुध्द पौर्णिमा) रोजी अभयारण्यातील 8 पाणस्थळावर प्राणीगणना कार्यक्रम घेण्यात आला. या प्राणीगणना कार्यक्रमात
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज

ट्रोलिंगची तशी सरळधोपट व्याख्या नाही. परंतु ट्रोलींग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणार ऑनलाईन वर्तन, ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषमुलक शेरेबाजी
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धरणे भरूनही पाणी टंचाई !

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न
मुक्त संवाद

पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच

दुर्दैवाने देहविक्री व्यवसायात गेलेल्या मुलीने देहविक्री करून घरी पैसा दिलेला चालतो; पण ती मुलगी परत घरी आलेली चालत नाही. असं सांगताना तोंडातलं पान पचकन थुंकत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406