सध्या उत्पादित होणारा शेतमाल दिसायला उत्तम आहे. पण त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, याचा विचार केला जात नाही. हा विचार आता शेतकऱ्यांनीच करून उत्पादने घ्यायला
वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र
“शेवटची लाओग्राफ़िया” ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी . अवताल भोवतालचं प्रचंड गुंतागुंतीचं वास्तव आणि ते मांडण्याची अफ़लातून मनोविश्लेषणात्मक अशी कादबरी लेखनाची आधुनिक प्रयोगशीलता मनाला चक्रावून टाकल्याशिवाय
बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली
सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक
मानवाला जगण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद, समाधान. हा आनंद कसा मिळवायचा ? एक कर्मचारी म्हणून जीवनात कसे आनंदी होता
अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ शरद गडाख यांची नियुक्ती राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सशोधन संचालक डॉ शरद रामराव गडाख यांची अकोला येथील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406