May 20, 2026
Home Page 426
विश्वाचे आर्त

दिखाऊ नको आरोग्यास प्राधान्य देऊन हवीत उत्पादने

सध्या उत्पादित होणारा शेतमाल दिसायला उत्तम आहे. पण त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, याचा विचार केला जात नाही. हा विचार आता शेतकऱ्यांनीच करून उत्पादने घ्यायला
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संस्काराच्या कमाईवरच यशाची कमाई…

यशाची कमाई ही संस्काराच्या कमाईवरच अवलंबून असते. संस्कारामुळेच माणूस घडत असतो…यावर जीवन जगण्याची कलामध्ये ऐका जॉर्ज क्रुझ यांचे विचार…
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र
मुक्त संवाद

अद्भूत अन् वास्तव अशा संमिश्र जगाची सफर घडवून आणणारी कादंबरी 

“शेवटची लाओग्राफ़िया” ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी कादंबरी . अवताल भोवतालचं प्रचंड गुंतागुंतीचं वास्तव आणि ते मांडण्याची अफ़लातून  मनोविश्लेषणात्मक अशी  कादबरी लेखनाची  आधुनिक प्रयोगशीलता  मनाला चक्रावून टाकल्याशिवाय
विश्वाचे आर्त

नराचा नारायण झाल्यावर पुन्हा…

दुधाचे दही झाले. ताक झाले. पण त्या ताकाचे पुन्हा दूध होत नाही. उसाची साखर झाली. पण त्या साखरेपासून पुन्हा ऊस होत नाही. एकदा प्रक्रिया करून
विशेष संपादकीय स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगाराचे बदलते स्वरूप

बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली
पर्यटन

वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन

सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वेळाचा सदुपयोग हेच यशामागचे रहस्य

कोणताही क्षण वाया न घालवणे हेच यशामागचे रहस्य आहे ? क्षणाची किंमत कळाली तर आयुष्याची किंमत कळते. उपयुक्त वेळेचा अचुक वापर ज्याला जमतो त्यालाच यशस्वी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

आनंदी राहा, आनंदी जगा अन् इतरांनाही आनंदी करा

मानवाला जगण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद, समाधान. हा आनंद कसा मिळवायचा ? एक कर्मचारी म्हणून जीवनात कसे आनंदी होता
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अकोला कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ शरद गडाख यांची नियुक्ती राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सशोधन संचालक डॉ शरद रामराव गडाख यांची अकोला येथील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406