December 18, 2025
Home » Nandkumar More

Nandkumar More

काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठात शनिवारी ( ता. १५ ) काळसेकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारासाठी यंदा पुण्याचे प्रख्यात कवी अरुणचंद्र गवळी आणि वसईचे युवा कवी फेलिक्स डिसोजा...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठात ‘नंदादीप’ या ग्रंथाचे प्रकाशन कोल्हापूर: ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

असे होते आपले शाहू महाराज

असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात...
विशेष संपादकीय

गुंतवणूकदारांसाठी नामांकनाची व्यापक सुविधा !

विशेष आर्थिक लेख दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तो म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल...
मुक्त संवाद

महाराष्ट्राच्या काही प्रश्नांचा आणि आंदोलनांचा परामर्श

भांडवलशाही व्यवस्थेचा शोषण हा पाया आहे. जागतिकीकरणाच्या लाटेनंतर भारतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्तरोत्तर मजबूत होत गेली आणि भांडवलदारी समाजव्यवस्था उदयास आली. या भांडवलवदारी व्यवस्थेमध्ये खासगीकरणाला प्रोत्साहन...
मुक्त संवाद

फोडिले भांडारमधून तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर

जो वारी करतो तो वारकरी तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय....
मुक्त संवाद

शिष्याने गुरूला लिहिलेले पत्र

आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे. – नंदकुमार मोरे, कोल्हापूर गुरूशिष्य हे...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

विचार नेमक्या, नेटक्या शब्दांत प्रभावीपणे कसे मांडावेत सांगणारं पुस्तक

सामाजिक माध्यमांपासून ते संगणकावरील मराठीच्या वापरापर्यंत सर्व अंगांची चर्चा आणि मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. १९८५मध्ये प्रकाशित झालेली या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या शंभरभर पृष्ठांची होती....
मुक्त संवाद

भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक

अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये...
विशेष संपादकीय स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्‍न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!