यंदा बंडोबांचे पीक मोठे आहे. बंडखोरांची समजूत घालण्यासाठी भाजप व शिवसेनेला कशी कसरत करावी लागते आहे हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते हा...
राज्यात भाजपला आव्हान देणारा सर्वात मोठा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा तयार होत असतानाच जागा वाटपात मोठा घाटा काँग्रेसच्या पदरी पडला आहे. काँग्रेसने राज्यात भाजपप्रमाणेच किमान...
निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्तबद्ध केडर भाजपच्या प्रचारासाठी नेहमीच सज्ज असते. राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. म्हणूनच भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या...
अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि...
भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात केंद्र व राज्यांच्या एकत्रित निवडणुकीची गरज तरी आहे का ? लोकशाही मजबूत करण्यासाठी एकत्रित निवडणूक हे महत्त्वाचे पाऊल आहे असे स्वत:...
राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा...
राज्यातील सर्व एक लाख शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि सखी सावित्री समिती आवश्यक आहे, असा शासकीय आदेश २०२२ मध्ये जारी झाला होता. बदलापूरच्या शाळेत सीसीटीव्ही होते का,...
प्रक्षोभ आवरता येत नाही, विद्यार्थ्यांना रोखता येत नाही, जाळपोळ थांबवता येत नाही, आंदोलकांवर गोळीबार करणे शक्य नाही, लाखो विद्यार्थी ढाका राजधानीत घुसले, तर गृहयुद्ध शिगेला...
खरं तर, कावड यात्रेच्या निमित्ताने योगी सरकारने काही वेगळा कायदा केलेला नाही किंवा वेगळा नियमही अमलात आणलेला नाही. राज्यातील दुकाने व व्यापार संस्था, प्रतिष्ठाने यांच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406