May 17, 2026
Home Page 340
सत्ता संघर्ष

असा राजर्षी पुन्हा न होणे !

राजर्षी शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सभांमधून आणि परिषदांच्या माध्यमातून व्यासपीठावर अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेतून सामान्यांच्या जागृतीसाठी भाषणे दिली. त्या भाषणांना शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये अतिशय
विश्वाचे आर्त

आत्मज्ञान प्राप्तीसाठी करावा दृढसंकल्प

आत्मज्ञान प्राप्ती ही लगेच होत नाही. यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुमंत्र, साधनेची गरज आहे. गुरू हा शोधावा लागतो. आत्मज्ञानी गुरूच योग्य मार्गदर्शन करू शकतो. गुरुंची
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी

गणेशोत्सव 2023 : संत गोरा कुंभार हालता देखावा

संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत आहेत. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. “तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे
मुक्त संवाद

परमार्थ मय व्यवहार हो !

आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या प्रार्थनेतून लक्षात येईल. ना हम
विश्वाचे आर्त

वसुंधरा वाचवण्यासाठी आदर्श जीवनशैली विकसित करण्याची गरज

जागतिक तापमान वाढ, आरोग्याच्या गंभीर समस्या या सर्वाला कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न करण्याचा विचार कारणीभूत आहे हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. विकास
विशेष संपादकीय

महिला आरक्षण –  देशाच्या आर्थिक सक्षमतेची नांदी !

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी भारतीय राज्यघटनेत 128 वी ऐतिहासिक  दुरुस्ती करून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा मध्ये महिलांना  एक तृतीयांश म्हणजे 33 टक्के आरक्षण मंजूर केले. त्याची
मुक्त संवाद

वडणगेचा गणेशोत्सव

वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी

गणेश विसर्जन २०२३ | गडहिंग्लज

गणेश विसर्जन २०२३ | गडहिंग्लजछायाचित्रे – सुदेश सावगावकर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गडहिंग्लजमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले त्याची ही छायाचित्रे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मिरज येथे 25 सप्टेंबरला रोजगार मेळावा

सांगली : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर
कविता

नेटवर्क बंद झाले

नेटवर्क बंद झालेअन् काळीज हललेदिनक्रमात लिखाणाचेहात तसेच थांबले…. मनाला लागे हुरहुरकाहीतरी हरवतेयआज वाटे हर्ष कितीलिहीताना सारे गवसतेय…. कवयित्री – सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा इये
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406