May 17, 2026
Home Page 341
मुक्त संवाद

मित्रवर्य डाॅ. हरिश्चंद्र बोरकर आणि मी : एक पॅरेडाइम

01 मे 2001 ला प्रकाशित माझ्या अगदी पहिल्यावहिल्या कथासंग्रहाची (एकोणिसावा अध्याय) प्रस्तावना डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी दि.10 एप्रिल 2001 ला लिहिली असून ती या कथासंग्रहात प्रसिद्ध
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नागपूरचा इशारा गांभिर्याने घेण्याची गरज

मंत्रालयाने इंटरनॅशनल कौंसिल फॉर लोकल एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्हज संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. उपराजधानी नागपूरमध्ये हरितगृह वायुचे उत्सर्जन वाढत आहे. नागपूरमध्ये दरवर्षी ३.०३
काय चाललयं अवतीभवती

लातूरच्या ल. र. फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

लातूर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संघटन म्हणून ल. र. फाऊंडेशन ओळखले जाते. या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मराठीतील सर्वच साहित्यप्रकारांना राज्यस्तरीय
विश्वाचे आर्त

विजयातील सातत्य टिकवण्याची हवी मानसिकता

विजयात सातत्य असेल तर जीवनात मोठे यश गाठता येते. आत्मज्ञानप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडथळ्यावर सातत्याने विजय हे मिळवावे लागतात. साधनेत नेहमीच मन लागते असे
चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी संशोधन आणि तंत्रज्ञान

दीडशेवर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’

दीडशेवर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’ – प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत यांची माहिती श्रीगणरायांची ‘ग’काराने सुरवात असलेली एक हजार नावे गुंफलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशस्तोत्राचे सुमारे सव्वाशे ते
चलचित्र पर्यटन फोटो फिचर वेब स्टोरी

धारासुरम येथील ऐरावदेश्वर मंदिर

तमिळनाडूमध्ये कुंभकोणम जवळील धारासुरममधील ऐरावदेश्वर मंदिराची छायाचित्रे टिपली आहेत डॉ. नंदकुमार मोरे यांनी…त्याची ही झलक…
चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी

ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन…

ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन…
विश्वाचे आर्त

होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा  

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो पण त्याच्या धावण्याचा त्रास
काय चाललयं अवतीभवती

भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: आशुतोष राणा

भाषेचा सन्मान केलात तर ती तुम्हाला प्रतिष्ठा देईल: तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि लेखक आशुतोष राणा यांचे प्रतिपादन तिसऱ्या अखिल भारतीय
व्हायरल

पुस्तकांनी काय शिकवलं ?

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फूल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406