May 17, 2026
Home Page 359
विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन
मुक्त संवाद

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच
विशेष संपादकीय स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

“बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी केंद्रीय  मंत्रिमंडळाने  आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा
विश्वाचे आर्त

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रातील एक जुने ग्रंथालय आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजीत झालेल्या ५० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गोड स्मृती जागविणारा इचलकरंजी साहित्य संमेलन
गप्पा-टप्पा चलचित्र फोटो फिचर

ग्रामीण भाषेवर पकड असल्यानेच प्रेक्षकांची रिल्सला पसंतीः शुभांगी गायकवाड

मोहिनी या मराठी अल्बममधून अभिनेत्री शुभांगी गायकवाडने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचित… प्रश्नः मोहिनी या अल्बमबद्दल थोडक्यात काय सांगाल ? शुभांगी गायकवाडः
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

बिऱ्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टी व संदीप जगताप यांना
विश्वाचे आर्त

दुष्टांच्यातील दुष्टत्व संपवणे हेच अध्यात्म

भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकुर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच ताे भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि
विशेष संपादकीय

कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !

आगामी काही वर्षामध्ये  मानव महत्त्वाचा का  त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय)  महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406