शब्दाची मर्यादा नसतात शब्दास मर्यादा परंतु वापरण्यास आहे। कुणाचे मन दुखवू नये म्हणून शब्द जपणे आहे।। आदराचे शब्द घडविते संस्कार लहानमोठ्यावर। मर्यादेच्या बाहेरील शब्द आघात...
कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस...
बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
पत्रकार राजकारण ,समाजकारणप्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याचंजातीपातीच्या सीमा ओलांडूनप्रत्येक देव न देऊळ त्याचं | केव्हा कुठे काय घडतंयसतर्कतेसाठी धडपड सारीपत्रकार राजा काय सांगूतुझी कहाणी न्यारी.. |...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406