May 16, 2026
Home Page 332
विशेष संपादकीय

पाटगावचे मधाचे वैभव पुन्हा बहरले

पाटगाव परिसरात सेल्फी पॉईंट, मधमाशीवर आधारित आकर्षक चित्रकाम, दिशादर्शक फलक व माहिती व प्रशिक्षण दालन तयार केले आहे. मधपाळांना प्रशिक्षण, त्यांना मधपेट्यांचे वाटप, शास्त्रशुद्ध पद्धतीने
मुक्त संवाद

ग्रामसंस्कृतीची पूरक ऊर्जा: गाव कवेत घेतांना

खरंतर हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर ग्रामीण संस्कृतीचा एक दस्तऐवज आहे. खेड्यापाड्याची भाषा, शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचे दिवस, रविवारची सुट्टी आली की मनाला होणारा आनंद
काय चाललयं अवतीभवती

१८ नोव्हेंबरपासून मोशी येथे दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन

मोशी येथे १८-१९ नोव्हेंबरला होणार दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन.. संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक सोपान खुडे, स्वागताध्यक्षपदी गणेश सस्ते यांची निवड इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या १८ व
मुक्त संवाद

विसाव्या शतकातील मराठासमाज : मौल्यवान अन्वयार्थक दस्तऐवज

प्रस्तुत पुस्तकातील रा .नां. चे सर्व ३९ लेख व हस्तलिखितांना कालसापेक्षता असली तरी विषयाचे सर्वांगीण आकलन, साक्षेपी चिंतन व काळाच्या मर्यादा पुसणारे द्रष्टे दिशादर्शक विचार
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंगेश उत्तम गौंस यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) चे फेलो म्हणून निवड

पणजी, 30 ऑक्टोबर 2023 – वैज्ञानिक  आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)- राष्ट्रीय महासागर संस्था  (NIO) येथील  वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक  आणि जैविक समुद्रविज्ञान विभागाचे प्रमुख  डॉ. मंगेश
गप्पा-टप्पा

नीट इंडिया, थ्रू लिटरेचर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(106 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा
मुक्त संवाद

रानमित्र – माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट

मी मात्र आमच्या या अनाथालयाला ‘प्राण्यांचं गोकुळ’ म्हणतो. खरं तर ‘गोकुळ’ म्हणजे मुलाबाळांनी भरलेलं घर. आमच्या ‘गोकुळात’ मात्र खारीपासून बिबट्यापर्यंत विविध जातींचे प्राणी सुखाने नांदताना
सत्ता संघर्ष

….म्हणूनच ते ठरले बाजीगर

बाजीगर उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणारे, मुंबई व महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शेकडो मोफत दवाखाने
सत्ता संघर्ष

महुआ मोइत्रा वादाच्या भोवऱ्यात…

महुआ यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. कुणाची त्या सुपारी घेऊन संसदेत प्रश्न विचारीत आहेत, या प्रश्नाने सर्वांनाच भंडावून सोडले आहे. सर्वात महत्त्वाचे
विशेष संपादकीय

दुष्काळमुक्त मराठवाडा भावी दिशा

मराठवाड्यातील न्याय हक्काच्या जलसंपत्तीचा एकात्मिक जलनितीद्वारे विकास व व्यवस्थापन करून कार्यक्षम व उत्पादक वापर केल्यास दुष्काळ निवारणास वेळ लागणार नाही. किमान मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव वर्षात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406