नवी दिल्ली, 3 जुलै 2023 : युवकांनी स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि एक शांततामय समाज, राष्ट्र आणि जग उभारण्यासाठी भरीव योगदान देण्याकरिता भगवान बुद्धांची शिकवण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देशात “स्टार्टअप” उद्योग प्रकाराला मोठी चालना मिळाली. विविध नव्या कल्पना व नव-उद्योजकता यांना उभारी देणाऱ्या “स्टार्टअप” चे जग गेल्या काही
नृत्यांगणा माधुरी पवार हिचा गुरूपौर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यामध्ये माधुरी पवार म्हणते… गुरुवर्य नटवर्य माझी कला माझा बाप… 🙏🌸🌸गेले 20
काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते.
वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२
रायगड : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ९० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता.
कोल्हापूरः येथील स्वयंसिद्धाच्या प्रेरणेने साकारलेली स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित यांच्यावतीने कै. सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त महिलांसाठी वत्त्कृत्व
ग्राम देशासी पोषक मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड आणि घाटकुळ या
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना
उत्सव नव्हे गरज !मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406