May 18, 2026
Home Page 380
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा चलचित्र फोटो फिचर

राजर्षी शाहुंचा भर विकेंद्रीकरणावर होता – भालचंद्र मुणगेकर

महाराष्ट्रात शाहू महाराजांमुळेच लोककल्याणकारी राज्याची प्रस्थापना: डॉ. भालचंद्र मुणगेकर पुरोगामी विचारांवर हल्ले होत असताना त्यांचा आक्रमक विचारांनी प्रतिरोध केला जाणे गरजेचे आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे
गप्पा-टप्पा चलचित्र फोटो फिचर संशोधन आणि तंत्रज्ञान

राजर्षी शाहूंच्या जडणघडणीत गुरू फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा: डॉ. यशवंतराव थोरात

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश
काय चाललयं अवतीभवती

चैत्र चाहूल २०२३ चे सन्मान जाहीर !

चैत्र चाहूल २०२३ चे सन्मान जाहीर !ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना ‘रंगकर्मी सन्मान’ तर ‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांना ‘ध्याससन्मान’ ‘चैत्रचाहूल’चं हे सोळावं वर्ष. अॅड फिझ
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे.
विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेवर प्रत्येकाचाच अधिकार

प्रत्येक जण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरिबी-श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला
काय चाललयं अवतीभवती

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव सासवड येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन सासवडः छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
संशोधन आणि तंत्रज्ञान

चॅट जीपीटीचे तूफान !

चॅट जीपीटी परिपूर्ण नाही. माहिती मिळविण्यासाठी त्याची मदत नक्की होते. पण ही माहिती खरी की खोटी याची जबाबदारी चॅट जीपीटी घेत नाही किंवा मशीनकडे माहितीची
विशेष संपादकीय

भारतातील लोकशाही “सदोष”; स्थान ४६ वे !

जागतिक स्तरावरील लोकशाही देशांमध्ये केलेल्या पहाणी अहवालावर आधारित प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख जगाच्या पाठीवर असलेल्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने राज्य कारभार सुरू
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ सांगली : जिल्ह्यात पणन हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडच्या वतीने हरभरा
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

आसाममधील बिहू उत्सव…(व्हिडिओ)

बिहू हे नृत्य आत्तापर्यंत दूरदर्शन बघितले होते पण प्रत्यक्षात बघण्याचा योग आला नव्हता. आसाम दौऱ्याच्या निमित्ताने हा आनंद मला घेता आला. प्रत्यक्ष पाहाण्याचा आनंद काही
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406