May 19, 2026
Home Page 395
विश्वाचे आर्त

आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव

कितीही कोणी खिजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडेपणा सोडून देऊन प्रेमाने, मधुर वाणीने तो इतरांवर आपली माया पसरवू शकतो,
काय चाललयं अवतीभवती

साहित्य सदैव समाजाला घडवते, दिशा दाखवते – प्रंचित पोरेड्डीवार

झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने साहित्य पुरस्कार वितरण झाडीच्या वैभवशाली संस्कृतीचे जतन करणे आवश्यक – प्रंचित सावकार पोरेड्डीवार गडचिरोली – झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने
मुक्त संवाद

मातीशी नातं जपणारी मकर संक्रांत

आता आधुनिक युगात आवा नसला तरी संक्रांतीच्या निमित्ताने आवश्यक भेट व संसारोपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण वाणाच्या रुपातून होते. संक्रांतीच्या सणात मातीच्या छोट्या भांड्याचे महत्व आजही अबाधित
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वतीने दरवर्षी, मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२३ च्या या विविध पुरस्कारांसाठी, २०२२ साली  (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) प्रकाशित झालेल्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जोशीमठ घटनेतून जागे होण्याची गरज

अविचारी विकास व जोशीमठ कलियुगात जोशीमठ दिसणार नाही, असा उल्लेख एका पुराणात असल्याचे सांगण्यात येते. आज जोशीमठची ही अवस्था निसर्गापेक्षा मानवी विकासाच्या अविचारी संकल्पनामुळे झाली
मुक्त संवाद विशेष संपादकीय

समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज मेघना झुझम (भिंबर पाटील) यांच्या कार्याचा परिचय…
काय चाललयं अवतीभवती

बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर कारवाई

बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली कारवाई नवी दिल्ली – समन्वयाने काम करून  भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब
काय चाललयं अवतीभवती

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन…

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन… दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येतात. यंदाही यासाठी आवाहन
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज

राष्ट्रीय युवक दिन विशेष स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार दिले.. आचरणात आणण्यात आधी पिढी आणि सध्याची पिढी देखील कमी पडताना दिसते. कष्टाविण फळ ना
विश्वाचे आर्त

संताची समाधी संजीवन असते, कारण…

साधना म्हणजे तरी काय ? सो..हम…सो..हम.. ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना ? ही लय ज्याला सापडली, पकडता
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406