May 19, 2026
Home Page 394
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

पाचवे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, पेठ पंचक्रोशी, पेठच्या वतीने २२ जानेवारी 2023 रोजी होत आहे. यानिमित्ताने यंदाच्या वर्षांपासून कथासंग्रह , कवितासंग्रह व कादंबरी या साहित्यप्रकारातील
चलचित्र फोटो फिचर व्हायरल

खंड्याला जीवदान…(व्हिडिओ)

लोखंडी पाईपवर. दंव पडून त्याचा बर्फ बनला अन् किंगफिशर, खंड्या, नेमका त्यात जखडून राहिला. एका सुह्रदानं, स्वत:च्या तळव्याची ऊब दिली बर्फ वितळवायला. खंड्याचे पाय मोकळे
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून मराठी भाषेचे संवर्धन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर
विशेष संपादकीय

वाहनाची तंदुरुस्ती… पुढे धोका आहे !

वाहनाची स्थिती महत्वाची कारण ते यंत्र आहे. त्याचा सजग वापर आपण केला तरच आपण सुरक्षित…अन्यथा पुढे धोका आहे. प्रशांत दैठणकर रस्ते आणि सुरक्षितता याचा संबंध
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज

पहिले मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन घाटनांदूर येथे २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वाचे आर्त

सूर्यासारखे स्वतःचे जीवनही करा प्रकाशमान  

जो स्वतः प्रकाशमान असतो. तोच इतरांना प्रकाश देऊ शकतो. अंधारात चाचडपणारा, स्वतःच स्वतःची वाट विसरलेला इतरांना काय मार्ग दाखवणार ? इतरांना तो कसा प्रकाशमान करू
विशेष संपादकीय

ओव्हरस्पीडींग प्राणघातकच …

तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे आपले गतीवरील नियंत्रण. प्रशांत दैठणकर
काय चाललयं अवतीभवती

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने
मुक्त संवाद

बकुळगंध : एक संस्मरणीय दस्तावेज

प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. शांताबाई यांची जन्मशताब्दी अभिनव रीतीने कृतिशील स्वरूपात साजरी करण्याची कल्पना महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध कवी
मुक्त संवाद

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

एकूण स्त्री मनाची वेदना ,संवेदनशीलतेमुळे ओशट होत जाणाऱ्या नात्यांची लक्षात येणारी फसवी प्रतिमा आणि त्या घालमेलीतून अस्वस्थपणे उभे राहिलेले शब्दांचे शिल्प अशा या कविता आहेत..तळागाळातील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406