May 20, 2026
Home Page 419
चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला असल्यास…

द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्याच्यावरील प्रभावी नियत्रणाचा उपाय जाणून घ्या प्रयोग परिवारचे तज्ज्ञ वासुदेव काठे यांच्याकडून…
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

भटकंतीवरील आगळीवेगळी पुस्तके…

कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

…यासाठीच नको विदेशी वृक्षांची लागवड

सुबाभूळ, आफ्रिकन ट्युलिप झाडे आता लावण्याची गरज नाही, वाऱ्यामुळे त्याच्या बिया सर्वत्र पसरून त्याची झाडे वाढू लागली आहेत. या झाडांची वाढ वेळीच रोखण्याची गरज आहे.
विश्वाचे आर्त

अमरत्त्वाचे भारतीय तत्त्वज्ञान संवर्धन करणे गरजेचे

भारतीयांचे हे अमरत्त्वाचे तत्त्वज्ञान मात्र परकीय घेऊन जाऊ शकले नाहीत. हे तत्त्वज्ञान घेण्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. हे तत्त्वज्ञान जबरदस्ती करून काढून घेता येत नाही.
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या भारतीय रेल्वेतील गट क मधील पदाबद्दल…

करिअरच्या संधी यामध्ये भारतीय रेल्वेतील गट क मधील पदे अन् त्यांची भरती याविषयी जाणून घ्या जॉर्ज क्रुझ यांच्याकडून…
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूर्यमंदिराच्या मोढेराची सौरग्राम अशी नवी ओळख मोढेरा गावास प्रति तास दहा हजार युनिट विजेची आवश्यकता होती पण आता सौर ऊर्जा ग्राम प्रकल्पामुळे प्रति तास 1.50
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस बद्दल…

करिअरच्या संधी यामध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसबद्दल जाणून घ्या जॉर्ज क्रुझ यांच्याकडून…
मुक्त संवाद

जीवनाचे एक दुसरे नाव…मैत्री

म्हणून आपल्या आयुष्यात एक तरी मित्र असावा च असं वाटतं. भावापेक्षाही मित्र जवळचा वाटू लागतो. आपल्याला अशी मैत्रीची खूप सवय लागून रहाते. मित्र गावाला थोड्या
मुक्त संवाद

वाचकाच्या ‘काळजावर रेघ ओढणारा कवितासंग्रह

काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा
कविता

शब्द ही विलीन झाले….!

शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली समाजात ही हळहळ पसरली सरणावर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406