May 20, 2026
Home Page 418
काय चाललयं अवतीभवती

अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रायसोला झाकारोपाउलो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मसूराच्या एमएसपीत 500 तर मोहरीत 400 रुपयांची वाढ

विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या बायबल या ग्रंथाबद्दल…

बायबल हा ग्रंथ काय आहे ? बायबलमध्ये कोणता विचार सांगितला आहे ? बायबलमध्ये कशाचे विवेचन आहे ? यासह बायबलबद्दल विविध गोष्टी जाणून घ्या जॉर्ज क्रुझ
विश्वाचे आर्त

बियाणे जमिनीला दान म्हणून पेरु नका, तर भरघोस दाणे मिळवण्यासाठी पेरा

शेतीही अभ्यास करूनच करावी लागणार आहे. पूर्वीची परिस्थिती आता नाही. भाताची काढणी झालेल्या शेतात एक नांगरट करून हरभरा नुसता फेकून जातो. हरभऱ्याचे उत्पन्न मिळते. पण
मुक्त संवाद विशेष संपादकीय

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत
विश्वाचे आर्त

भक्तीच्या कृपेने मिळतो गुरुपुत्रास वारसाहक्क

रक्ताच्या नात्याने वारसा हक्क मागणाऱ्यांना प्रेमाचा वारसा कधीच कळत नाही. कारण प्रेमाच्या, भक्तीच्या वाटेवर गेल्याशिवाय हे नाते समजत नाही. त्या भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेमाची
व्हायरल

भिंतीवरचे घड्याळ कशाने बंद पडले ?

चिंटूच्या घरात भिंतीवर लावलेले घड्याळ बंद पडले. तेव्हा चिंटूने ते घड्याळ खोलून काय झाले आहे ते पाहीले. तेंव्हा त्याला दिसले की त्यात एक किडा मरून
काय चाललयं अवतीभवती पर्यटन फोटो फिचर

चांदोलीत निसर्ग पर्यटनास प्रारंभ या निमित्ताने अभयारण्याबाबत…

चांदोलीतील निसर्ग पर्यटन 2022-23 चा प्रारंभ झाला आहे. फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यान प्रवेशाची परवानगी आहे. ( सकाळी 6.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत). त्या
कविता

कोणता हंगाम हा…

कोणता हंगाम हा कोणती चढली नशा धुंद झाल्या झाडवेली मोहरुन दाहीदिशा... ही सुगंधी लाट आली कुठूनशी वाऱ्यासवे सोहळा सजला ॠतूंचा अंबरी ताऱ्यासवे चिंब झाल्या भुईस
विश्वाचे आर्त

एकरुपता साधल्यास निसर्ग ब्रह्मही बोलते

वादळ येईल हे आपणास समजतही नाही किंवा त्याचे ज्ञानही होत नाही. त्याचे अनुमानही शोधून सांगता येत नाही. बऱ्याचदा त्याचे अंदाज चुकतात. पण या निसर्गाशी जेव्हा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406