April 30, 2025
Home » रत्नागिरी

रत्नागिरी

सत्ता संघर्ष

शिवसेनेचा वाघ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे आश्वासक नेतृत्व निलेश राणेंच्या पाठीशी आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश...
पर्यटन

पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा-2024चे विजेते जाहीर

पर्यटन मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा-2024चे विजेते जाहीर नवी दिल्‍ली – भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे...
मुक्त संवाद

….मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही

मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे...
काय चाललयं अवतीभवती

माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता सैन्य भरती

माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता सैन्य भरती रत्नागिरी : युध्द विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्या/भावाकरिता आर्मी मेडिकल कोर आणि लखनऊ येथे...
पर्यटन

शिरंबे येथील अद्भुत तळ्यातील मल्लिकार्जुन

शिरंबे येथील अद्भुत तळ्यातील मल्लिकार्जुन ! शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिराकडे जाण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध आहेत. हे मार्ग सावर्डे वहाळ फाटा, खेरशेत नायशी फाटा आणि आरवली...
पर्यटन

रत्नागिरीतील किल्ल्यांच्या इतिहासाचा तपशीलवार आढावा

किल्ल्यांमध्ये काय काय बघण्यासारखे आहे, याबद्दलच्या सर्व बारीकसारीक गोष्टींचे उल्लेख लेखकाने या पुस्तकात केले आहेत. त्याचप्रमाणे किल्ल्यांचा इतिहास व तिथे घडलेल्या घटनांचा तपशीलवार आढावा ऐतिहासिक...
काय चाललयं अवतीभवती

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार शरद तांदळे, झिंजाड, रमेश सरकटे, भास्कर हांडे यांना जाहीर रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच राज्यस्तरीय कविता व कादंबरी...
काय चाललयं अवतीभवती

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमय पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२२-२३ साठी घोषित होणाऱ्या पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात...
काय चाललयं अवतीभवती

ग्रामीण स्तरावर अधिक काम करण्याचे संकेत भोंडवे यांचे आवाहन

विकसीत भारत संकल्प यात्रा मोहीम शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे रत्नागिरी : शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत...
व्हायरल

विनावाहक धावणारी रिक्षा…!

अन् अथक परिश्रमानंतर अशी थांबली रिक्षा… रत्नागिरी शहरामध्ये जेलनाका येथे स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाविना रिक्षा रस्त्यावरच गोलगोल फिरत राहीली. ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!