May 16, 2026
Home Page 302
कविता

रंग होळीचे…

रंग रंगात उधळू चला होळीचेरंग रंगात खेळू चला होळीचे ॥धृ॥ रंग प्रेमाचा उधळूरंग मैत्रीचा उधळूरंग सत्याचा उधळूरंग निष्ठेचा उधळू ॥१॥ रंग रंगात उधळू चला होळीचेरंग
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले. त्या बचावासाठीच तर खरं वातावरणाची विशेष
कविता

होळी

लाकडाचं जळणंरंगा रंगांची उधळणंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण शिशिराचं जाणंवसंताचं आगमनपुनवेच चांदणंलखलखत्या ज्वालारणरणतं ऊन्हंम्हणे हर्षाचा दिनआला होळीचा सण आजूबाजू रांगोळीवर टांगल्या फुलांच्या माळीनैवेद्य पुरणपोळीसंगे संसाराची
विशेष संपादकीय

एकाग्र  240 कोटींचा मालक !

“इन्फोसिस लिमिटेड”  ही भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनी सध्या अक्षरशः आनंदित,  अत्यंत सुखी कालक्रमणा करीत आहे.  कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,
कविता

चिमणी

तू चिमणीतुझी चिवचिवंइवला इवलासा गंआहे तुझा जीवं आकाशी उडतेफांदीवर बसतेइकडून तिकडेलपंडाव खेळते इवले इवले पंख तुझेइवली इवली चोचनिर्मळ मन तुझेदेह निर्मळ तोच शेतातील कणसातूनदाणे रोज
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव

भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हिताचे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी एकत्रित शेती काळाची गरज

एकंदरीत, सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी, आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा या दिशेने परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी एकत्रित शेतीचे
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिरच्या संत वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाङ्मय अभ्यासावर आधारित स्पर्धा घेत असते. शालेय विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406