आदरणीय रमेश वरखेडे सरांनी आपले गुरू म. सु. पाटील यांच्याशी अमेरिकेतून पत्ररूपाने केलेला हा संवाद प्रत्येकाने ऐकावा असा आहे. – नंदकुमार मोरे, कोल्हापूर गुरूशिष्य हे
आज सहा ऑगस्ट. महाराष्ट्रभूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांची पुण्यतिथी… त्यानिमित्ताने…. प्रा. निरंजन फरांदे, आनेवाडी, सातारा मो.8600656447 महाराष्ट्र संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे शाहिरी वाड्:मय. याच
२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा होरपळ, स्ट्रगलर,
११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर एकंदरीत नोंदणी युक्त ३५८ अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ३९ मृत्यू झालेले आहेत.
झाडे तोडल्यामुळे आणि गवत काढून टाकल्यामुळे मातीला पकडून ठेवणाऱ्या मुळ्या मृत पावतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहू लागते. डोंगराचा पृष्ठभाग हळूहळू पाण्यामध्ये विरघळत जातो. ती
चंद्रपूर – कोरपना येथील गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट मराठी गझलसंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ११,१११ रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे आहे.
कोल्हापूरः अण्णा भाऊ साठे यांचे वाङ्मय जात वर्ग भेदभाव ओलांडून माणसांच्या प्रश्नांची, माणुसकीची जाणीव जागी ठेवते. त्यांचे मानवतावादी परंपरेतले लेखन आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या
भाषणाची सुरुवात मराठीतून पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘मोदी’, ‘मोदी’चा जयघोष झाला. त्यांनी हात उंचावत उपस्थितांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी ‘आज लोकमान्यांची १०३
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406