May 17, 2026
Home Page 350
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

गोविंद पाटील यांचा बालकवितासंग्रह शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात

गारगोटी – कोनवडे (ता. भुदरगड) येथील कवी आणि प्रयोगशील शिक्षक गोविंद पाटील यांच्या ‘थुई थुई आभाळ’ या बालकवितासंग्रहाचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अण्णा भाऊ साठे जागतिक दर्जाचे साहित्यिक: डॉ. बाबुराव गुरव

कोल्हापूर : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे देशाचे स्वातंत्र्य, पुरूषांचा स्वाभिमान आणि स्त्रीचे चारित्र्य जपणारे जागतिक दर्जाचे महान साहित्यिक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव गुरव
विश्वाचे आर्त

प्रभुंच्या ठायी चित्त ठेवून करावीत सकळ कर्मे 

कर्म संन्यास आणि त्याग हा विषय समजण्यासाठी तसा खूप कठीण आहे. यात भक्ताला अनेक प्रश्नही पडतात. यासाठी हा विषय तज्ज्ञांकडूनच, आत्मज्ञानी संताकडूनच समजून घेणे कधीही
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर

वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत – युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती

वाचनसंस्कृती वटवृक्ष बहरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत – युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता वाचन संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी आणि वाचन संस्कृती बहरण्यासाठी सर्वांनी
काय चाललयं अवतीभवती

डॅा. रमेश साळुंखे यांना ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार

डॅा. रमेश साळुंखे यांना ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान यांच्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं तुमचं आमचं आता पटायचं न्हायदचकुन झोपेतुन उठायचं न्हाय लबाड तुमचं थोबाडमारत असते बाता ,त्याच त्याच उखळाततोच तोच बत्ताकोळशानं गिरवतातुमचाच कित्ता ,धर्म बांधुन वेशीलाभोगुन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळाचे महत्त्व विचारात घेऊन उत्पादनाची गरज

साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी उसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन कृषीतज्ज्ञ प्रा. अरूण मराठे
काय चाललयं अवतीभवती

साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन

साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन ‘सा कला विमुक्तये !’ हे ब्रीद घेऊन साहित्य, नाट्य, संगीत अशा सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीची पश्चिम
कविता

माणूसकी

चिमणी आई व्याली घरासमोरपिल्लं सात तिची सुंदरदीपूला लागला लळा फारचिमणीचा विश्र्वास तिच्यावर फार ॥१॥ पिलू पडे धप्पकन गटारादीपिकाचा जीव कावरा-बावराआरडा ओरडा हाका मारीपिलाला काढल्यावर उड्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

मूलभूत संशोधनाच्या नितीमत्तेलाच चॅट-जीपीटीचा सुरुंग !!

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा जगभर बोलबाला होत आहे. त्याच्या आधारावर सुरू झालेली चॅट जीपीटी सारखी आयुधे आपल्या हातात आली आहेत. जगभरातील तरुणाईला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406