May 18, 2026
Home Page 377
पर्यटन फोटो फिचर

कर्णेश्वरांचा किरणोत्सव !

कर्णेश्वर मंदिराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक शिल्प म्हणजे अभ्यासाचा आणि प्रबंधाचा विषय आहे . या प्रत्येक शिल्पात दडलेला अर्थ आणि याचे महत्व जाणून घेणे ही
पर्यटन

रामेश्वर पंचायतन !

कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या
मुक्त संवाद

जलक्रांती केव्हा…?

पाण्याबाबतची जलक्रांती केव्हा होणार अन् कशी होणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. पाणी आणि इतर नैसर्गिक संपदांबाबत मात्र आपली सर्वांचीच भूमिका अगदीच प्राथमिक स्तरावर रेंगाळली
कविता

फक्त पोटापूरतंच पेर..!

फक्त पोटापूरतंच पेर..! भरमसाठ देऊन खतं कर्ज वाढवून घेतो महाग महाग औषधाची फवारणीबी करतो सांग गड्या कश्यापाई खर्चाचे हे थेर पडीत ठेव रान फक्त पोटापूरतं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

धूप कमी करण्यासाठी काजू, आंबा, नारळ लागवड

भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून गोव्यातील प्रमुख पिकांमधील माती आणि पोषक तत्वांचे नुकसान यावर स्पष्टीकरण गोवा – भारतीय कृषी संशोधन परिषद – सेंट्रल कोस्टल अॅग्रिकल्चरल रिसर्च
मुक्त संवाद

मन हा मोगरा !

दोन मन असतात एक बहिर्मन व दुसरे अंतर्मन; पण हे कधीच खोटे बोलू शकत नाही ते आपल्याला चांगल्या मार्गावर नेण्याचा वारंवार सूचना देत असतात. सौ
विश्वाचे आर्त

एका प्रेमाची गोष्ट…

प्रेम अंत:करणातून व्यक्त व्हायला हवे. वरवरचे दिखावू प्रेम, कधी प्रेम नसते. ती वासना असते. त्याला मोहाची किनार असते. अशा दिखावू प्रेमातून जेव्हा खऱ्या प्रेमाची ओळख
कविता

दु:खाला आवर घाल माणसा…

दु:खाला आवर घाल माणसा नशीब माणसाला वैभव आहे सुख हे आंधळे प्रेमासारखे जीवन ओकर ती स्पष्ट आहे दोन्ही जीवाला घाव देते आसरेची आस मनी असून
काय चाललयं अवतीभवती

कवी प्रकाश होळकर यांना ‘गोमंतदेवी साहित्य पुरस्कार’ जाहीर

गोवा येथील गोमंत विद्या निकेतन या संस्थेचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘गोमंतदेवी साहित्य पुरस्कार२०२२’ मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे.
काय चाललयं अवतीभवती

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर कडा ( ता. आष्टी, जि. बीड) येथील साहित्यज्योती काव्य मंचाच्यावतीने कथा, कादंबरी, कवितासंग्रह या साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. क्रांतीज्योती
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406