May 19, 2026
Home Page 398
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या
मुक्त संवाद विशेष संपादकीय

विविधांगी अन् समाजाभिमुख काम करणारी शिक्षिका

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. लता पाडेकर यांच्या कार्याचा परिचय… ॲड.
मुक्त संवाद

मराठी पत्रकारितेतील विद्वतेच्या परंपरेची मुहुर्तमेढ रोवणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

समाजसुधारक जांभेकरानी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला .१८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची पाहिली मुद्रीत आवृती प्रसिध्द करणारे तसेच मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ करून बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेत स्वतःची नाममुद्रा उमटविली
विश्वाचे आर्त

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

आकाशगंगेत अनेक ग्रह, तारे आहेत. या सर्वांच्या ठिकाणी पाणी कोठे आहे का याचा शोध घेतला जात आहे. पण पाणी कोठेच असल्याचे पाहायला मिळत नाही. यामुळे
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष संशोधन आणि तंत्रज्ञान

अमृतकाळात भारताला आधुनिक विज्ञानाची सर्वात प्रगत प्रयोगशाळा बनवू – नरेंद्र मोदी

निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे, आणि  अशा निरीक्षणामुळेच शास्त्रज्ञ नमुन्यांचा अभ्यास करतात  आणि आवश्यक परिणामांवर पोहोचतात, असे सांगत पंतप्रधानांनी माहिती संकलित करणे  आणि परिणामांचे  विश्लेषण
मुक्त संवाद विशेष संपादकीय

दहावी नापास ते प्रथितयश लेखिका…

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा परिचय…
मुक्त संवाद विशेष संपादकीय

मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. स्नेहल तावरे यांच्या कार्याचा परिचय… ॲड.
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

शिरोळ – धरणगुत्ती मार्गावरील सरळी भागातील 300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस माऊली श्री दत्तगुरु क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. श्री
कविता

पुन्हा नव्याने…

पुन्हा नव्याने... वर्ष जुने ते गेले आणिक वर्ष नवे हे आले स्वागतास मग त्याच्या आता सारेच सज्ज झाले एक जाताच दुसरा येतो काळाची ही किमया
विश्वाचे आर्त

विविधतेने नटलेल्या भारताच्या एकात्मतेचे गुढ

हे विश्व माझे घर आहे अशा विचार या भारतीय संस्कृतीत पाहायला मिळतो. भारतातील विविध प्रमुख भाषांना जोडणारी एक भाषा आहे. ती म्हणजे संस्कृत. संस्कृतमधील भगवतगीतेचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406