मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं
राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन
सदैव मनुष्य हा लहरींच्या तणावाखाली वावरत आहे. ध्वनीच्या लहरी, मोबाईलच्या लहरी, विविध तरंगाच्या लहरी, कृत्रिम वाऱ्याच्या लहरी अशा विविध लहरींनी आपले स्वास्थ बिघडत आहे. मानसिकताच
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची
अशीच अमुची शेती असती.... अशीच असती अमुची बक्कळ शेती, अहो, नोकरीच कधी मी केली नसती...! कौलारू छपराची असती तेथे वस्ती, गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती...
भारताने आपले दीर्घकालीन कमी उत्सर्जन विकास धोरण यूएनएफसीसीसीमध्ये केले सादर विविध देशांच्या 27 व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत (कॉप 27)भारताने आपले दीर्घकालीन कमी उत्सर्जन
अंगाची काहिली करणारी जवान चंदू चव्हाणची कथा पाकिस्तानातील लष्करी तुरुंगात चंदूवर झालेल्या छळावर आधारीत असलेले हे पुस्तक, पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिले आणि ईश्र्वरी प्रकाशनाने
गुळासंदर्भातील ज्ञानेश्वरीतील ओवीमुळे त्याकाळात गुळाचा वापर जैविक नियंत्रणामध्ये केला जात असावा हे स्पष्ट होते. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान त्या काळात अवगत असावे. आता पुन्हा एकदा शेतकरी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406