May 20, 2026
Home Page 411
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

प्रतिसादाची किंमत…

संवादाला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादाची किंमत…यावर रवींद्र खैरे यांनी सकारात्मक राहण्याची कला यामध्ये व्यक्त केलेले विचार…
विश्वाचे आर्त

प्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला ?

एखाद्याला प्रेमाने मदत करायची इच्छा आहे. मग त्यात अपेक्षा कसली ठेवायची. पण मदत मिळाल्यानंतर खरे प्रेम असणारी व्यक्ती निश्चितच मदतीला धावून जाते. कारण ते प्रेम,
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

माझे सत्याचे प्रयोग याविषयी….

महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाविषयी जॉर्ज क्रुझ यांचे विचार दोन भागामध्ये….
काय चाललयं अवतीभवती

फॉर्च्युन 500 यादीतील 400 हून अधिक कंपन्या कर्नाटकात – नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित केले. मागील सरकार वेगाला चैन मानत होते आणि मापन हा धोका मानत होते”,आमच्या सरकारने हा कल बदलला
कविता

खेळ रडीचा

खेळ रडीचा गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी सावध वागा
विश्वाचे आर्त

आत्मस्वरुपाच्या अनुभुतीसाठी हवे अंतःकरणातून प्रेम

प्रेम हे पैशात मोजता येत नाही किंवा ते पैशाने विकतही घेत येत नाही. कारण प्रेम ही वस्तू नाही. प्रेमाने आपण एखाद्याला भेटवस्तू देतो. दान देतो.
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भरड धान्ये अन् त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला केंद्राचे प्रोत्साहन

भरड धान्ये तसेच त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कृती योजना तयार केली पोषक धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
विश्वाचे आर्त

दुष्काळी परिस्थितीत पाऊस पाडणे शक्य, पण…

पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी आता जनजागृतीची गरज आहे. शासकीय पातळीवरही याबाबत प्रयत्न होण्याची गरज आहे. राजेंद्र कृष्णराव
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून
मुक्त संवाद विशेष संपादकीय

जातीव्यवस्थेचा तिरस्कार अन् मानवतावादाचा पुरस्कार करणारी बंडखोर संतपरंपरा

संत कुणाला म्हणावे? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला प्रेरीत करुन आदर्शवादाचे प्रतिक म्हणून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406