May 20, 2026
Home Page 417
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

यशस्वी होण्यासाठी बुद्धीमान अन् हुशार यातला फरक जाणा…

यशाला मर्यादा कधीच नसतात जेव्हा तुम्ही अमर्याद असता. पेरलेलेच उगवते. यासाठी पेरत चला. लवकरात लवकर शहाणे होण्यासाठी घडपडत राहाणे ह बुद्धीमतेच अन् यशाचही लक्षण आहे.
विश्वाचे आर्त

देव तारी त्याला कोण मारी…

परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार करून आपणातही असे सकारात्मक बदल
काय चाललयं अवतीभवती

खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तूर, उडदाची आयात ‘मुक्त श्रेणी’ वाढवली, तर मसुरीवरील आयात शुल्क शून्यावर

केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी आणि कांद्याचे भाव स्थिरावले नवी दिल्‍ली – केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी
व्हायरल

कोणाचा मृत्यू झाला की…!

नाटकातील एखाद्यानटाचे निधन झाले,तर त्याचा तो रोल,त्याच्या बायकोला देतात का सहानुभूती म्हणून …?? कीएखादा पायलट मेल्यावर त्याच्या बायकोला पायलट करतात ??कीएखादा नाटककार मेल्यावर त्याच्या बायकोला
पर्यटन

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

संपादक संदीप तापकीर यांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक या युवा पिढीची दुर्ग संवर्धनाची जाणीव शब्दबद्ध करून, त्याला प्रसिद्धी दिली आहे. हे काम निश्चितच प्रेरणादायी आणि
मुक्त संवाद विशेष संपादकीय

जडत्व : दगडाचे अन् माणसाचे !

मनस्वी इच्छा देहाप्रकृतीवर असंतुलित बल म्हणून कार्य करते. मनाने एखादे कार्य करण्याचे निश्चित केलेले असेल, तर माणूस उठून काम करतो. नाही तर लोळत पडतो. लोळत
विश्वाचे आर्त

सर्वसामान्यांच्या शब्दातही प्रकटतो एकरुपतेतून ब्रह्मरस

कवीता कशी सुचते हे एखाद्या कवीला विचारले तर तो सांगेल अंतःकरणातून येते. म्हणजेच त्या वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर जे विचार प्रकट होतात यातून त्या कवितेचा जन्म
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या डाऊनी नियत्रणाचा उपाय…(भाग – २)

सध्या पहाटे दमट व सायंकाळी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे द्राक्षपिकावर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी करायला हवी ? फवारणी
काय चाललयं अवतीभवती

अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन

महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रायसोला झाकारोपाउलो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406