May 21, 2026
Home Page 431
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

चैतन्याचा झरा… साळुंखे सर !

दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसं आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लसणात तामस गुण, पण तो विकार घालवण्यासाठी उपकारक

लसणात तामस गुण आहेत. पण त्याचा वापर योग्य कारणासाठी केला तर ते उपकारक आहेत. लसणाचा वास जसा जात नाही, तसा तामस गुण घालवून जात नाही.
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र…

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र कसा होता ? यावर डॉ. जॉर्ज क्रुझ यांचे मार्गदर्शन…
मुक्त संवाद

अंतस्थ अनुभवांचे चित्रण

कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार
मुक्त संवाद

नवा आयाम प्राप्त करून देणारी प्रयोगशील कादंबरी

माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा.
विश्वाचे आर्त

उत्पन्न मिळो न मिळो प्रयत्न मात्र सोडू नये…

प्रत्येक गोष्टीत आत्मसंतुष्ट राहायचे. यातून समाधान मिळते. समाधानाने मनाला शांती मिळते. जीवन हे पुढे पुढे जातच असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अशा या संसारात कधी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अर्ध सैनिक दलातील संधी…

अर्ध सैनिक दलात कोणकोणत्या संधी आहेत ? यासाठी अटी कोणत्या आहेत ? याबद्दल जाणून घ्या करिअरच्या संधीमध्ये जॉर्ज क्रुझ यांच्याकडून…
कविता

गणेश चतुर्थीः पाव झडकरी तुका म्हणे

गणेश चतुर्थी प्रथम नमन तुज एकदंता ।रंगी रसाळ वोडवी कथा ।मती सौरस करी प्रबळता ।जेणे फिटे आता अंधकार ॥१॥ तुझिये कृपेचे भरिते ।आणिक काय राहिले
मुक्त संवाद

वडणगेची समृध्द भजनी पंरपरा

पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी,
चलचित्र फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

नारळ अन् सुपारी उत्पादन तंत्रज्ञान…

नारळ उत्पादनासाठी कोणती जमिन योग्य आहे ? कोणत्या जाती निवडाव्यात ? खते कोणती व कशी वापरायची ? यासह नारळ अन् सुपारी उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान यावर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406