May 21, 2026
Home Page 437
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत

पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नमस्कार जी! हरियाणाचे राज्यपाल  बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर, हरदीप
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वतःला दोष देणारी माणसे…

स्वतःला कधी कमी लेखू नका. स्वतःला ओळखायला शिका. यातच तुमची प्रगती दडली आहे. स्वतःच्या कौशल्यावर, क्षमतेवर विश्वास ठेऊन कामाला लागा यश तुमच्या हातात आहे….सविस्तर ऐकण्यासाठी
चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ?

पारिजातकची काळजी कशी घ्याल ? भरपुर फुले येण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या गार्डनिंग टिप्स स्मिता पाटील यांच्याकडून…
मुक्त संवाद

शिक्षणाचा – रंधा

‘रंधा’ फिरविल्यावर चोपडे , गुळगुळीत बनविते . लेखकाच्या दृष्टीने त्याच्या आधिच्या पिढ्यांची आयुष्ये वाकसाने तासलेल्या लाकडासारखी ओबडधोबड होती पण आई-वडील रुपी ‘रंध्याने’ लाकडाचं बेढपपण काढून
विश्वाचे आर्त

प्राणीमात्राचे, किटकांचे जगणे

पूर्वीच्या काळी संतांनी प्रवचनातून, कीर्तनातून प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वरांनी तर अशी शेतीतील अनेक उदाहरणे देऊन अध्यात्म सांगितले आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे. मोबाईल 9011087406 एकें पवनेंचि
काय चाललयं अवतीभवती

कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाड.मय पुरस्काराचे हे आहेत मानकरी

दानापूर येथील कविवर्य बापूसाहेब ढाकरे वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले, अशी माहिती साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी दिली आहे. या पुरस्कारांचे वितरण जंगल
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र

स्वागत नव्या पुस्तकाचे सुरेश वांदिले यांचे मराठी भाषा : संधी आहे सर्वत्र हे पुस्तक मराठी विषय घेऊन अध्ययन, अध्यापन करणार्‍यांसाठी मार्गदर्शन करणारे असे आहे. या
मुक्त संवाद

डियर तुकोबा : नव्या पिढीने घेतलेला तुकोबांचा शोध

ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला धर्मद्रोह केला. धर्ममार्तंडांना त्यांनी आव्हान
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

जंगल सत्याग्रहात दानापूरचे अमुल्य योगदान

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण ह्या स्वातंत्र्याच्यासाठी कोणी कोणी घरावर तुळशीपत्र ठेवले याची आपणास जाण तरी आहे का? ‘घर घर तिरंगा’ चा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406