May 21, 2026
Home Page 438
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

गोचिडाला जसे दुधाची गोडी माहीत नसते तसे आज मानवाचे झाले आहे. गोड, पवित्र सोडून गोचीडाप्रमाणे तो अशुद्ध रक्ताचेच शोषण करू इच्छित आहे. मानवाची बदललेली ही
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव…(फोटो फिचर)

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंग्या विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेली ही काही ऐतिहासिक वास्तूंची ठिकाणे…
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मधुर क्रांतीसाठी मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन…

मधाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्ये आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने केंद्र सरकार करणार अनेक उपक्रमांचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीट रेवोल्युशन (‘sweet revolution’) अर्थात मधुर क्रांतीच्या संकल्पनेला अनुसरून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वनस्पतीमधील लोह कमतरतेबाबत…

वनस्पतीमधील लोह कमतरता कशी ओळखायची ? ही कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या ? याबाबत जाणून घ्या गार्डन टीप्स स्मिता पाटील यांच्याकडून…
काय चाललयं अवतीभवती

अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…

मॅडिसन येथील सायकलीच्या मार्गावर पहिली लिटिल लायब्ररी अधिकृतरीत्या बसविण्यात आली. काही महिन्यात हजारो लोकांनी बघितली. त्यानंतर अनेक लोकांना अशी लायब्ररी आपल्या इथे असावी असे वाटू
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

कळंबा तलाव ओव्हर फ्लो…

कोल्हापूर शहरापासून जवळच गारगोटीरोडवर कळंबा तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावाच्या सांडव्यावर डुंबण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्याचे हे क्षण… राजेंद्र कृष्णराव
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सकारात्मक राहण्याची कला…

सकारात्मक राहण्याची कला या विषयावर रवींद्र खैरे यांचे विचार ऐकण्यासाठी करा ऑडिओ क्लिपवर क्लिक…. रवींद्र खैरे, मोबाईल 9637210599 r.s.khaire@gmail.com
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज

जमीनीच्या विखंडणाची प्रक्रिया थांबेल, शेतीत भांडवल गुंतवणूक सुरू होईल. धाडसी, कल्पक आणि कतृत्ववान लोक शेतीत दाखल होतील. प्रक्रिया उद्योग सुरू होतील. बेरोजगारांना कामे मिळतील. एकंदरीत
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर

उजणी धरणास स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेली रोषणाई

पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या उजनी धरणास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलेली तिरंगा आकर्षक विद्युतरोषणाई…
मुक्त संवाद

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406