May 21, 2026
Home Page 436
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्लास्टिक बंदी पोकळ बडगा

खरे तर सर्वांना ह्याआधी फक्त कमी जाडीच्या पातळ पिशव्यावर बंदी आहे असे वाटत होते. पण पाण्याच्या बिसलरी बाटल्या, थंड पेये बाटल्या, केकचे प्लास्टिक डबे, प्लेट
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उसाची कणसे निरूपयोगी…

उसाला कणसे आल्यावरच गाळप होणार असेल तर पर्याय शोधायलाच हवेत. शेतकऱ्यांनीच आता राजकारण सोडून फायद्या-तोट्याच्या गोष्टी ओळखून पावले उचलायला हवीत. शेती हा व्यवसाय आहे. त्याकडे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ?

गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ? त्याला खते कोणती घालायची ? याबद्दल जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

जमिनीचे विघटन थांबवण्यासाठी हव्यात शेतकरी कंपन्या

आफ्रिकेच्या काही देशात सरकार जमीन भाड्याने कसायला देते. तुम्हाला हवी तेवढी जमीन भाड्याने घ्या. त्यावर सीलिंग नाही! पाच वर्षे सलग पडक ठेवली तर मात्र ती
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन

22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत ‘अग्निपथ’ भर्ती मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातील  युवकांसाठी रोजगार संधी सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा
मुक्त संवाद

मीरेच्या पारलौकिक प्रेमाची आठवण

भारतीय लोकमानसाने श्रीकृष्णाला फार मधुर रंग दिले आहेत. पण या सार्‍या रंगा उठून दिसतो तो त्याचा प्रेमरंग. सामान्य माणसांबरोबर ऋषीमुनी आणि संत महंतांनीही त्याला या
कविता

कधीच कवितेचा शेवट होत नाही…

कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते…. सदैव उसळत असलेल्यासमुद्राच्या त्या लाटा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5% व्याज सवलत

तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर वार्षिक 1.5 टक्के व्याज सवलतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सकारात्मक उर्जा कायम ठेवण्यासाठी करा हे उपाय…

सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. पण तरीसुद्धा आपण तसा विचार सतत करू शकत नाही. यावर उपाय कसा काढायचा ? सकारात्मक उर्जेने आयुष्य कसे भरून
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

पिकांचे 2021-22 चौथे अग्रिम अंदाज जाहीर अन्नधान्याचे उत्पादन या वर्षात 315.72 दशलक्ष टन होण्याचा अंदाज तांदळाचे उत्पादन विक्रमी म्हणजे 130.29 दशलक्ष टन होण्याचा अंदाज गव्हाचे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406