प्रभाकरने चितारलेली व्यक्तीचित्रे खूप काही शिकवून जातात. पडेल ते काम करण्याची चिकाटी, जिद्द आणि धमक असेल तर परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग हे निघतातच हा
२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग
‘अमृतवर्षा’ हा उपक्रम बळीराजाशी जोडलं जाण्याचा एक प्रयत्न होता. शेतातून धान्य पिकवण्यासाठी नेमके काय काय कष्ट करावे लागतात, एकंदरीत शेतीची प्रक्रिया काय असते या सगळ्या
निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून
महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी
जास्वंदीच्या झाडाला कळ्या लागत नाहीत ? कळ्या लागल्या तर त्या गळूण पडतात ? पाने पिवळू पडून गळतात ? मिलीबगचा प्रादुर्भाव झालाय ? यासह जास्वदीच्या संदर्भात
समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना तर ‘ऋत्विज
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406