May 16, 2026
Home Page 334
मुक्त संवाद

नवदुर्गाःजमातीच्या न्याय, हक्क व विकासासाठी काम करणारी वैशाली

नवरात्रौत्सव ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!वैशाली भांडवलकर मागील १५ वर्षापासून निर्माण संस्थेच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, निरपेक्षता या मूल्यांची जोपासना करून ही
मुक्त संवाद

नवदुर्गाः हेलन केलरच्या पुस्तकाने बदलले तिचे आयुष्य

नवरात्रौत्सव ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!नृत्यांगना प्रेरणा सहाणे-दीक्षीत गरीब परिस्थिती, शिक्षण नाही, अपयश आले म्हणून खचून जाणाऱ्यांना, कर्णबधिर असतानाही यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन आकाशाला
विश्वाचे आर्त

सत्य बाहेर काढण्यासाठी हवे दक्षत्व

बुद्धीबळ खेळताना आपण जितके स्थिर राहून विचार करू, मन लावून विचार करू तितक्या चांगल्या चाली आपण खेळू शकतो. यातूनच विजयाचा मार्ग सुकर होतो. हे झाले
मुक्त संवाद

हरवलेल्या गावाकडे घेऊन जाणारे : पाय आणि वाटा

मुख्य म्हणजे “पाय आणि वाटा” हे वास्तव ललित लेखन आहे, यातील लेखन परिसर हा “गाव” आहे. गावाकडील भाव-विश्व, व्यवहार-विश्व, व्यक्ती-प्रवृत्ती आणि वृत्ती यांवर सचिन पाटील
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्तेनेच इस्राईलचा घात केल्याची शक्यता !

जागतिक पातळीवर  सुरू असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा अफाट वापर व त्यामुळे  निर्माण होत असलेले धोके व गंभीर संकट याची अजूनही सर्वांना स्पष्ट जाणीव झालेली नाही किंवा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुळा लागवड तंत्र

🥕 मुळा लागवड तंत्र 🥕 मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

भुयारी मार्ग मुंबईच्या विकासासाठी वरदान

भुयारी मार्ग शहरी विकासासाठी वरदान ठरतील जशी उड्डाणसेतूंनी गावे, शहरे, माणसे, मने आणि संस्कृती जोडली जातात अगदी तश्याच प्रकारे भुयारी मार्गानी सुध्दा अनेक उपनगरे व
विश्वाचे आर्त

स्वतः तेजस्वी झालो तरच इतरांना तेजस्वी करू शकू

नाव आणि जात यावर तुमचे व्यक्तिमत ठरत नसते तर तुमच्यातील गुणांनी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व घडवायचे असते. यासाठीच चांगल्या गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा करायचा असतो यातून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पुढील दशकातील शेती कशी असेल ? जाणून घेण्यासाठी वाचा

शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये मोठ्या व्यावसाहिक संस्था गुंतवणूक करत
मुक्त संवाद

नवदुर्गाःदुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून वाटचाल करणाऱ्या डॉ. उषा रामवाणी – गायकवाड

नवरात्रौत्सवओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! कुटुंबाशी प्रचंड संघर्ष करून प्रसंगी उपोषणाचा मार्ग स्वीकारून शिक्षणाची कास धरली. पैसा, पद यांसाठी शिक्षण न घेता विशुद्ध ज्ञान
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406