May 17, 2026
Home Page 346
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची
विशेष संपादकीय

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( एनसीएलटी) गेल्याच सप्ताहामध्ये सोनी कॉर्प व झी एंटरटेनमेंट या प्रसार माध्यमातील  दोन दिग्गज किंवा बलाढ्य कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेला हिरवा कंदील
विश्वाचे आर्त

कळावयास सुलभ अशी मराठी भाषा

ज्ञानेश्वरांच्या काळाचा विचार करता. त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. बहुजनसमाजही या ज्ञानाचा हक्कदार व्हावा ही तळमळ त्यांच्यामध्ये दिसते. हे ज्ञान हे समस्त मानवासाठी आहे.
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह

सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते.
मुक्त संवाद

श्रावण महिना – आनंदाची उधळण

सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि
काय चाललयं अवतीभवती

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक: एस आर यादव

कोल्हापूर ः जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, प्रा. एस. आर. यादव यांनी काढले. न्यू कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैवविविधता संवर्धन’ विषयावर एकदिवसीय
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची
विश्वाचे आर्त

शिष्याचे स्वभावदर्शन

अंहकाराने मदमस्त झालेल्या मानवाला आता या घटनांच्या मागे कोण आहे याची कल्पनाही नाही. किंवा ती जाणून घेण्याचीही त्याची इच्छा नाही. कारण तो अहंकाराने अधिकच अंध
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406