सुनसगाव बु ता.जामनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या पाडा या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा सामावेश 2023 -24 या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री
अंतरंगातील स्वरुपाची जाणीवही आपणाला होत नाही. चैतन्य देहात आले आहे. हे चैतन्य देहापासून वेगळे आहे. पण आपण हे मानायलाच तयार नाही. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म समजत
स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा उपयोग मानवाने आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी केला. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राची ही प्रगती म्हणजे ‘गरुडझेप’ आहे, असे लेखकाला वाटते. हा विचार समोर ठेवून जगभरातील
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव
मेघराजा का रे तूइतका का चिडलासकाय गुन्हा त्या साऱ्यांचात्यांचा संसारच सारातू बुडव्हलास इतके दिवस सारे तुझीकरत होते प्रतिक्षाइतका कसा निर्दयीझालास तू करू लागलेसारी तुझी उपेक्षा
काही दिवसांपूर्वी “अनअकॅडमी” नावाच्या एका ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठावरून एका शिक्षकाने विद्यार्थ्यांशी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित शिक्षकांनी बोलताना सुशिक्षित किंवा शिकलेल्या लोकप्रतिनिधींनाच
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खरीप पिकांखालील क्षेत्राच्या व्याप्तीची प्रगती यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. ती अशी… क्षेत्रः लाख हेक्टरमध्ये अ.क्र.
मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग
याचाच अर्थ देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. हे वेगळेपण आपण अनुभवायचे आहे. अन् आत्म्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. आत्म्याला जाणायचे आहे. त्याला नित्य जाणणे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406