May 18, 2026
Home Page 375
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

तूर घ्या आता तिन्ही हंगामांत

भाताच्या काढणीनंतर असणाऱ्या शेतातील ओलाव्यावरही तुरीची लागवड करता येते. भात काढणीनंतर लगेचच टोकण पद्धतीने त्या क्षेत्रात तुरीची लागवड केल्यास मशागतीचा खर्चही वाचतो. कमी खर्चात उपलब्ध
मुक्त संवाद

झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे संक्षिप्त आकलन

एक आशेचा किरण असा की, या वाड्याच्या वारसाच्या नवीन पिढीतील काही (मोजके का असेना) तरुण-तरुणी गावाकडे व शेतीकडे वळायला लागली असून हे ओस पडू पाहणारे,
मुक्त संवाद

खुरपं मध्ये गावजीवन, कृषीसंस्कृती अन् बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण

गावजीवन, कृषीसंस्कृती आणि बहुस्वभावी व्यक्तींचं चित्रण या कथांत आहे. कथेत येणारी स्थळे इतक्या ताकदीने चितारली आहेत की दृश्यमानतेचा अनुभव यावा. व्यक्तीसमूहाच्या बोलीचे रूप या स्थळांना
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

परदेशात नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा

आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा: जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे कोल्हापूर : भारतातील उमेदवारांना परदेशात नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी ते 26 मे
विश्वाचे आर्त

सेवेतून थकलेल्या मनाला मिळतो खरा आनंद

सेवा हा धर्म मानून सेवा करायला हवी. बदलत्या काळात सेवा हा शब्दच वेगळ्या अर्थाने घेतला जातो. सेवा म्हणजे शोषण नव्हे. शोषणाचा हेतू ठेवून सेवा देण्याचे
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कापसाची कोंडी फोडण्यासाठी निर्यातीला अनुदान द्यावे – विजय जावंधिया

जगातील तीन प्रमुख कापूस उत्पादक देश - भारत, अमेरिका, चीन दरवर्षी भारतात सरासरी ५७७० हजार मेट्रीक टन कापूस उत्पादन होते. अमेरिकेत दरवर्षी सरासरी ३९९९ हजार
कविता

काय ती दिवस, हुतं

गोफणगुंडा काय ती दिवस, हुतं काय ती माणसं, काय ती दिवस हुतं कायलीत खीर शिजायची तव्यावर पोळी भाजायची सुवासिनीचा राडा हुता जेवायला गावगाडा हुता लांबलचक
कविता

धुळधाण

धुळधाण शेताने शेतकऱ्याला पैशानी दिले बँकाना संरक्षण दरवाजानेच चोराला वाट करून दिली… निकालात काढला पुरता व्यापाऱ्यांनी दर शेताने शेतकऱ्याला लागवडीखाली आणले… देणगीशिवाय प्रवेश अशा शाळा
काय चाललयं अवतीभवती चलचित्र फोटो फिचर

योग्य नियोजनातून वनरक्षकांनी गव्याला कालव्यातून काढले बाहेर…

गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी वनविभाग सतर्क आहे. योग्य नियोजनातून गव्याला नागरीवस्तीतून जंगलात सोडण्यासाठी सतत प्रयत्नात असते. रिळे येथे
विश्वाचे आर्त

अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे

झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. साधनेत सुद्धा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406