May 21, 2026
Home Page 439
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

राधानगरी धरणाचा स्वयंचलित चौथा दरवाजा उघडतानाचा क्षण…

राधानगरीचा निसर्ग आणि जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यामध्ये हा परिसर मनाला मोहीत करतो. राजर्षी शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीने साकार झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत.
मुक्त संवाद विशेष संपादकीय

हर शख्स परेशानसा क्यों हैं ?

जागतिकीकरणोत्तर समाज आणि पर्यायाने समाजातला प्रत्येक माणूस कुठल्या तरी बेटावर रहात असल्यासारखा दिसतो आहे. तो आपल्या समाजापासून, माणसांपासून, नातेसंबंधांपासून तुटून विलग झाल्यासारखा आहे. शहरयार यांची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेती कोणी करायची ? यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज

जगभरात शेतीमध्ये अनेक बदल घडत आहेत. नवे तंत्रज्ञान आले आहे. जगातील शेतीचे उत्पादन अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव घसरत आहेत. या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन

🍋 कागदी लिंबाकरिता हस्तबहराचे नियोजन 🍋 फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान बाजारपेठेत कागदी लिंबाला चांगली मागणी असते. यासाठी योग्य पद्धतीने हस्त बहराचे नियोजन आवश्यक आहे.
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२२’ ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे, अशी
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

ज्ञानेश्वरीमध्ये शेतीतील अनेक सिद्धांत सांगितले आहेत. या सिद्धांतावर नवे तंत्रज्ञान विकसितही होत आहे. याचा वापर आता शेतकऱ्यांनी करायला हवा. काळ कितीही बदलला तरी सिद्धांत तोच
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

भारतातील शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांची निर्यात विद्यमान आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2022-23 च्या पहिल्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 31टक्क्यांनी वाढून 7408 दशलक्ष
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जास्वंदीच्या फुलाचे सरबत..!

देवासाठी वापरलेली जास्वंदीची फुले टाकून देवू नका त्यापासून तुम्ही फुडकलर बनवू शकता. तसेच त्याचे सरबतही बनवू शकता. ते कसे करायचे ? हे जाणून घेण्यासाठी पाहा
विशेष संपादकीय स्पर्धा परीक्षा, शिक्षण

रोजगार, उद्योजकता वृद्धीसाठी पदवी शिक्षण पद्धतीत बदलाची गरज

यशस्वी उद्योजकांच्या भेटी व त्यांचे व्याख्याने व प्रश्नोत्तरे यामुळे पदवीधरामध्ये उद्योगधंद्याविषयी आवड व तळमळ निर्माण होण्यास मदत होईल. भारत देशातील सर्वोत्तम आदर्श व यशस्वी उद्योजक
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406