Home
Page 440
महाराष्ट्र कृषिसमृद्ध करणारी पिकं
राज्याला लाभलेल्या विविध हवामान विभागांमुळे आपण निरनिराळ्या प्रकारची फळे तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. म्हणूनच इथले शेतकरी कमी उत्पन्न देणार्या पिकांकडून जास्तीचे मूल्य-उत्पन्न देणार्या
मुलांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या कविता
‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे,
सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?
वेगवेगळ्या हंगामामध्ये सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ? पाण्याचा वापर किती करायचा ? कोणत्या कुंडीमध्ये लावायचे ? रिपॉट कोणत्या महिन्यात करायचे ? खतांचा वापर केव्हा करायचा
सिलिंगमधून जमिनी मिळालेल्यांनी काय केले ? यावर अभ्यासाची गरज
आपल्या देशात जमीन वाटपाचा जो कार्यक्रम झाला तो ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या स्वरूपाचा होता, ‘हलवायाच्या दुकानावर तुळसीपात्र’असेही म्हणता येईल. त्यास आमचा विरोध आहे. अमर
घराघरावर तिरंगा हा लावुया
घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे असो कुणीदेशासाठी तयार नेहमीदेशवीरांचे क्रांतिकार्य
सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी बालकविता
रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा इत्यादी सद्गुणांचा मूल्यसंस्कार बिंबविणारी ही
सिलिंग कायद्याचा उद्देश काय असावा बरे…?
राज्यकर्त्यांच्या मनात शेती आणि शेतकऱ्यांविषयी एक प्रकारची अढी होती. ते कसेही जगले तरी हरकत नाही, मात्र ‘इंडीया’चा विकास झाला पाहिजे, असे त्यांच्या मनात होते. किंबहुना
रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना
वड, पिंपळापासून देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती
मसापच्या दामाजीनगर शाखेच्यावतीने साहित्य पुरस्कारांची घोषणा
प्रा. डॉ. महेश खरात, प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. भास्कर बडे, प्रा. डॉ. प्रतिभा जाधव , एकनाथ आव्हाड, नितीन भट, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील ,
