कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०१९ ते २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले...
गोवा टपाल विभागाने भारतातील भाषा आणि साहित्य तसेच जैवविविधता या विषयावरील टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचे केले आयोजन गोवा टपाल विभागाने, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त, भारतातील भाषा आणि...
संमेलनाध्यक्षपदी : डॉ. रणधीर शिंदे ; स्वागताध्यक्ष: अपर्णा पाटील आळसंद ( ता. खानापूर ) येथील स्व. श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा, साहित्य, संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्यावतीने...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुरु असलेली सोन्याच्या तस्करीची साखळी डीआरआय अर्थात गुप्तचर महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे उध्वस्त केली. या...
वाचनकट्टा साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर कोल्हापूर : वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने सन २०२२ पासून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. यानुसार सन २०२२...
वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना दमसाचे ग्रंथ पुरस्कार कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२२ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी...
मुंबई – ‘फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री (FOCT) पाम क्लाइम्बर्स’ म्हणजेच ताडामाडावर चढणाऱ्या लोकांना ‘पाडल्या’ असे म्हणतात. नारळांच्या उंच झाडावर चढून फळे पाडण्याचं काम कुशलतेने करणाऱ्या...
मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. आदिनाथ यशवंतराव पवार...
पुण्यातील आयुका चे संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर हे पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद...
आत्मचरित्र लिहिण्याची हिम्मत बाळगली पाहिजे : मंगला गोडबोले पुणे : “थोरामोठ्यांनीच आत्मचरित्र लिहावीत, हा परंपरेचा पगडा झुगारून आपल्या जगण्याचे अनुभव मांडणारे आत्मचरित्र लिहिण्याची हिंमत बाळगली...